केरळमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती : २६ जणांचा मृत्यू
राज्यातील पठाणमथिट्टा, कोट्टायम्, एर्नाकुलम्, इडुक्की आणि त्रिशूर या ५ जिल्ह्यांना अतीदक्षतेची चेतावणी देण्यात आली आहे.
राज्यातील पठाणमथिट्टा, कोट्टायम्, एर्नाकुलम्, इडुक्की आणि त्रिशूर या ५ जिल्ह्यांना अतीदक्षतेची चेतावणी देण्यात आली आहे.
अशा भुरट्या चोर्या करणार्या पोलिसांना निलंबित नाही, तर नोकरीतून बडतर्फ करून कारागृहात डांबले पाहिजे ! तसेच या अधिकार्याने अशा प्रकारचे किती गुन्हे केले असतील, याचाही शोध घेतला पाहिजे !
‘मंदिरांमध्ये गैरव्यवहार होतात’, ‘व्यवस्थापन नीट नाही’, अशी कारणे देऊन त्यांचे सरकारीकरण करणारे शासनकर्ते गटबाजी असणार्या चर्चचे सरकारीकरण करत नाही, हे लक्षात घ्या !
एका बिशपला जे कळते, ते तथाकथित निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांना का कळत नाही ?
केरळमध्ये धर्मांधांची मते मिळवून माकप सत्तेत आला आहे. त्यामुळे तालिबानी समर्थकांची संख्या वाढत आहे, अशा आशयाची अंतर्गत पत्रके काढण्याच्या पलीकडे जाऊन माकपवाले काहीही करणार नाहीत.
कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाल्याचे दिले कारण !
आता साम्यवादी, निधर्मी आदींनी न्यायालयाचे भगवेकरण झाल्याचा आरोप करण्यास आरंभ केल्यास आश्चर्य वाटू नये !
माकपला उशिरा सुचलेले शहाणपण !
माकप सरकारचा हिंदुद्वेष ! केवळ द्वेष भावनेतून राष्ट्रपुरुषांच्या विचारांना नाकारणारे कधीतरी सर्वसमावेशक होऊ शकतात का ?
धर्मांध हे मुसलमानेतरांना ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ही राष्ट्रीय समस्या झाली असून त्या विरोधात हिंदूंसमवेत सर्वच पंथांतील लोकांनी संघटित होऊन ‘लव्ह जिहाद’विरोधी राष्ट्रीय कायद्याची केंद्र सरकारकडे मागणी करायला हवी !