हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथील पोलीस ठाण्यावरील आक्रमणाच्या प्रकरणी ए.आय.एम्.आय.एम्.च्या नगरसेवकाला अटक
अशा राष्ट्रघातकी पक्षावर बंदी घालण्याची मागणी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी का करत नाहीत ?
अशा राष्ट्रघातकी पक्षावर बंदी घालण्याची मागणी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी का करत नाहीत ?
अशा प्रकारे कायदा हातात घेण्याची घोषणा देणार्यांवर भाजप सरकारने कठोर कारवाई करावी ! अशा घोषणांविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांनी बोलले पाहिजे !
परोपकार, नेतृत्व, उच्च शिक्षण, धार्मिक परंपरांना चालना या क्षेत्रांमधील महत्त्वपूर्ण योगदानाची नोंद घेऊन प्राध्यापक व्ही. रंगराजन यांना पदवी प्रदान करण्यात आली आहे.
सर्वांना समाजात शांतता आणि सौहार्दता हवी आहे; परंतु एकीकडून आमच्या उत्सवाला विरोध केला जातो. हा कोणता न्याय आहे ?, आमच्यावर इतके आघात होत असतांना ‘हिंदूंनीच सदैव नमते घ्यायचे’, अशी इच्छा बाळगणे, हा कोणता न्याय आहे ?
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रायबाग येथील दत्त मंदिरात विशेष प्रवचन रायबाग, १६ एप्रिल (वार्ता.) – सध्या हिंदू बांधव शारीरिक, मानसिक, वैचारिक स्तरावर धर्मकार्यात सहभागी होतात. शारीरिकदृष्ट्या संघटना करणे, सभा घेण्याचा प्रयत्न उत्तमरितीने करतात; परंतु त्यासह हिंदु राष्ट्राचे कार्य करण्यासाठी आपल्यात ब्राह्मतेज जागृत होणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रत्येक हिंदूने या धर्मकार्यात शारीरिकरित्या सहभागी होण्यासह आपली … Read more
कुठल्याही मशिदीतील किंवा चर्चमधील कार्यक्रमाचा प्रारंभ हिंदूंच्या वेदमंत्राने करण्यात आल्याचे कधी ऐकले आहे का ? हिंदूच अशी आत्मघातकी परंपरा राबवतो आणि स्वतःला ‘धर्मनिरपेक्ष’ म्हणवून घेण्यात धन्यता मानतो !
श्री. विजय रेवणकर यांनी ‘राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे आघात’ याविषयी, तर सर्वश्री व्यंकटरमण नायक आणि बसवंत गौडा दानप्पगौडा यांनी ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी समाजात धर्मप्रसार कसा करायचा ?’, याविषयी मार्गदर्शन केले.
आजपर्यंत पाहिला किंवा ऐकला नाही, असा मोठा आघात भारतावर होणार !
असे आवाहन करणार्या हिंदु संघटनांना ‘धर्मांध’ संबोधून ही समस्या सुटणार नाही, तर ‘असे आवाहन करण्याची वेळ का आली ?’, तसेच ‘त्यांना असुरक्षित का वाटू लागले आहे ?’, याची चौकशी करणे आवश्यक !
मुसलमानांनी देवतांची मूर्ती घडवणे योग्य नाही. ते हिंदूंचे शास्त्रदेखील स्वीकारत नाहीत. शास्त्राची त्यांना अनुमती नाही. शास्त्रानुसार विश्वकर्मा जातीच्या लोकांनी मूर्ती घडवली पाहिजे; म्हणून मुसलमानांनी घडवलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना करू नये.