चारधाम यात्रा मार्गावरील कचर्‍यामुळे पर्यावरणाला धोका ! – तज्ञांची चिंता

चारधाम यात्रेच्या मार्गात सध्या सर्वत्र प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या यांसह कचर्‍याचे ढीग दिसत आहेत, जे पर्यावरणासाठी अतिशय धोकादायक आहेत. यावर पर्यावरण तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.

उत्तराखंडच्या डोंगरावरील अवैध मजारी हटवणार ! – मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी

अवैध मजारी बांधेपर्यंत प्रशासन आणि वन विभाग झोपले होते का ? अशांवरही सरकारने कारवाई केली पाहिजे !

रस्ता खचल्याने यमुनोत्री महामार्ग बंद झाल्याने सहस्रो यात्रेकरू अडकले

उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील स्यानाचट्टी आणि रणचट्टी यांमधील रस्ता खचल्याने यमुनोत्री महामार्ग २० मेच्या सायंकाळपासून मोठ्या वाहनांसाठी बंद करण्यात आला.

उत्तराखंडमधील हरिद्वारच्या धार्मिक स्थळांसमवेत ६ रेल्वेस्थानकांना बाँबने उडवण्याची ‘जैश-ए-महंमद’ची धमकी !

हिंदूंची धार्मिक स्थळे ही नेहमीच आतंकवादी संघटनांची लक्ष्य राहिली आहेत. हे उघड सत्य असतांना ‘आतंकवादाला धर्म नसतो’, असे म्हणणे ही शुद्ध थाप आहे, हे लक्षात घ्या !

बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले !

बद्रीनाथ धाम १ सहस्र २०० किलो वजनाच्या फुलांनी सजवण्यात आले आहे.

उत्तराखंडच्या नैनितालमध्ये पडताळणीत सापडले १ सहस्र ५४७ घुसखोर !

एवढ्या मोठ्या प्रमाणात एका जिल्ह्यात घुसखोरी होत असतांना सरकारी यंत्रणा झोपल्या होत्या का ?

डेहराडून (उत्तराखंड) येथे हनुमान चालिसाचे पठण करून परतणार्‍या तरुणांवर धर्मांधांचे आक्रमण

मोठ्या संख्येने धर्मांध तरुण दुचाकींवरून आले आणि हिंदु तरुणांच्या गळ्यातील भगवे उपरणे पकडून ‘तुम्ही बजरंग दलाचे सदस्य आहेत का ?’ अशी विचारणा करत त्यांना मारहाण केली.

हिमालयातील ५१ शक्तिपीठांच्या संरक्षणासाठी याचिका प्रविष्ट !

हिमालयातील ५१ शक्तिपीठांच्या संरक्षणाच्या संदर्भात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना उत्तराखंड उच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकार यांना नोटीस पाठवली आहे.

उत्तराखंडमध्ये हिंदु महापंचायतीला प्रशासनाने अनुमती नाकारली

काली सेनेचे राज्य संयोजक स्वामी दिनेशांनद भारती यांना अटक

चारधाम यात्रेमध्ये सहभागी होणार्‍या प्रत्येकाची पडताळणी होणार !

संतांनी सांगितल्यानंतर निर्णय घेणार्‍या उत्तराखंड सरकारचे अभिनंदन ! हिंदूंच्या यात्रांना लक्ष्य करण्याचे षड्यंत्र जिहादी आतंकवादी रचतात. हे लक्षात घेऊन सरकारने असामाजिक घटक यात्रेकरूंमध्ये मिसळून समाजविघातक कार्य करू नयेत, यासाठी स्वतःहून पावले उचलणे अपेक्षित आहे.