चारधाम यात्रा मार्गावरील कचर्यामुळे पर्यावरणाला धोका ! – तज्ञांची चिंता
चारधाम यात्रेच्या मार्गात सध्या सर्वत्र प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या यांसह कचर्याचे ढीग दिसत आहेत, जे पर्यावरणासाठी अतिशय धोकादायक आहेत. यावर पर्यावरण तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.