बांगलादेशमध्ये धर्मांधांच्या आक्रमणात ३ हिंदू ठार
या घटनेनंतर तरी ‘बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकार प्रयत्न करणार आहे का ?’, असा प्रश्न हिंदूंच्या मनात निर्माण होतो !
या घटनेनंतर तरी ‘बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकार प्रयत्न करणार आहे का ?’, असा प्रश्न हिंदूंच्या मनात निर्माण होतो !
जाणीवपूर्वक स्वतःहून कुराणाचा अवमान करून त्याचे खापर हिंदूंवर फोडले !
मुसलमानबहुल बांगलादेशामध्ये हिंदूंच्या धार्मिक सणांच्या या स्थितीविषयी मानवाधिकार संघटना का बोलत नाहीत ?
बांगलादेशात अशा घटना धर्मांधच करणार, हे स्पष्ट आहे. प्रतिवर्षी नवरात्रोत्सवात अशा घटना घडण्यासह एरव्ही वर्षभर कुठे ना कुठे अशा घटना घडत असतात, यातून इस्लामी देशात हिंदूंची स्थिती कशी आहे, हे स्पष्ट होते !
हिंदु मंदिरांवर आक्रमणे करणार्या, तसेच दंगली घडवणार्या धर्मांधांना ६ मासांनी अटक करणारे बांगलादेशातील पोलीस ! यावरून तेथील हिंदूंना न्याय मिळेल, अशी अपेक्षाच नको !
आता छोटा बांगलादेशही भारताला डोळे वटारून दाखवत आहे. यातून भारताने आक्रमक परराष्ट्रनीती राबवणे किती आवश्यक आहे, हे स्पष्ट होते !
तालिबानमुळे भारतासमोर उभे राहिलेले आणखी एक संकट ! या बांगलादेशी धर्मांधांनी भारतात घुसखोरी करून प्रथम भारतात भारतविरोधी कारवाया केल्या आणि नंतर अफगाणिस्तान गाठल्यास आश्चर्य वाटायला नको ! हे रोखण्यासाठी भारत सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक !
बांगलादेश इस्लामी राष्ट्र असल्याने तेथे अशाच घटना घडणार; मात्र तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी भारतातही अल्पसंख्य धर्मांधांकडून अशा प्रकारची तोडफोड केली जाते, हे हिंदूंना लज्जास्पद !
इस्लामिक स्टेटला जसा इस्लामी देशांनी विरोध केला नव्हता, तसेच ते तालिबानलाही विरोध करत नाहीत उलट त्याला उघडपणे समर्थन देत आहेत, हे भारतातील ढोंगी धर्मनिरपेक्षतावाद्यांनी लक्षात घेऊन भारतात ही स्थिती येऊ न देण्यासाठी राष्ट्रनिष्ठ झाले पाहिजे !
इस्लामी देशांत अल्पसंख्य हिंदू आणि त्यांची श्रद्धास्थाने यांच्यावर सातत्याने होणारी आक्रमणे हे भारतातील हिंदू आणि सर्वपक्षीय शासनकर्ते यांना लज्जास्पद !