बांगलादेशमध्ये दुर्गापूजेच्या मंडपात कुराण ठेवणारा ३५ वर्षीय इक्बाल हुसेन असल्याचे उघड !

हिंदूंवर आक्रमण करण्यासाठीच अशा प्रकारचे कट धर्मांधांकडून रचले जात आहेत, हे लक्षात घेऊन हिंदूंना आता अधिक सतर्क रहाण्याची आणि त्यांच्यावर होणारी आक्रमणे परतवून लावण्याची आवश्यकता आहे !

बांगलादेशमध्ये हिंदूवरील आक्रमणांच्या प्रकरणी ४५० जण अटकेत !

यांना कठोर शिक्षा होण्यासाठी पंतप्रधान शेख हसिना यांनी तात्काळ प्रयत्न केले पाहिजेत, तरच या कारवाईला काही अर्थ उरतो ! तसेच ज्या हिंदूंची हानी झाली आहे, त्यांना हानीभरपाई दिली पाहिजे !

बांगलादेशमध्ये एकूण ३३५ मंदिरांवर आक्रमणे, तर हिंदूंच्या १ सहस्र ८०० घरांची जाळपोळ ! – ‘वर्ल्ड हिंदु फेडरेशन’च्या बांगलादेश शाखेची माहिती

भारतातील एखादी मशीद किंवा चर्च यांवर दगड भिरकावल्याची अफवा जरी पसरली, तरी संपूर्ण देश डोक्यावर घेतला जातो आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय संघटना भारताला उपदेशाचे डोस पाजू लागतात !

बांगलादेशचे नवे नाव ‘जिहादीस्तान’ असून पंतप्रधान शेख हसीना त्याची राणी आहेत !

भारतातील एक तरी हिंदु साहित्यिक, लेखक, खेळाडू आदी, तसेच निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणाचा निषेध करत आहे का ? त्या तुलनेत तस्लिमा नसरीन हिंदूंना जवळच्या वाटतात !

इस्लाम हा आमच्या देशाचा धर्म नाही ! – बांगलादेशचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन

बांगलादेश हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. इथे प्रत्येकाला स्वत:च्या श्रद्धा जोपासण्याचा अधिकार आहे. इस्लाम हा आमच्या देशाचा धर्म नाही, असे विधान बांगलादेशचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी हिंदूंवर होत असलेल्या आक्रमणांच्या विषयी बोलतांना म्हटले आहे.

बांगलादेशमध्ये १२ हिंदूंची हत्या, १७ बेपत्ता, २३ महिलांवर बलात्कार, तर १६० पूजा मंडप अन् मंदिरे यांची जाळपोळ

बांगलादेशमध्ये धर्मांधांनी आतापर्यंत हिंदूंवर केलेली आक्रमणे

रंगपूर (बांगलादेश) येथे धर्मांधांकडून हिंदूंच्या ६५ घरांची जाळपोळ

यात २० घरे पूर्णपणे जळून त्यांची राख झाली आहे. या आक्रमणामागे फेसबूकवर एका हिंदु व्यक्तीकडून करण्यात आलेली एक आक्षेपार्ह पोस्ट कारणीभूत असल्याचा दावा केला जात आहे.

बांगलादेशात पुन्हा हिंदूंवर आक्रमण : ४० जण घायाळ

गेले काही दिवस बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेली आक्रमणे रोखण्यास तेथील सरकार आणि पोलीस अपयशी ठरले आहेत, तर भारत निष्क्रीय राहिला आहे, हीच वस्तूस्थिती आहे !

श्री दुर्गादेवी पूजा मंडपावरील आक्रमणे, हा सुनियोजित कट ! – बांगलादेशचे गृहमंत्री असदुज्जमां खान कमाल

सत्तेत असलेल्या बांगलादेशी अवामी लीगचे धर्मांध कार्यकर्ते हिंदूंवर आक्रमण करण्यास नेहमीच पुढे असतात, हे अनेक घटनांत दिसून येते. त्याविषयी कमाल यांना काय म्हणायचे आहे ?

इस्कॉनच्या मंदिरावर आक्रमण करून २ साधू आणि १ भाविक यांची हत्या

पंतप्रधान शेख हसीना यांनी यापूर्वी ‘हिंसाचार करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येईल’, असे म्हटले होते; मात्र त्याचा कोणताच परिणाम धर्मांधांवर झालेला नाही किंवा शेख हसीना त्यांचे काहीच वाकडे करू शकणार नाहीत, यातूनच हे आक्रमण झाल्याचे लक्षात येते !