
माहूर : ता. किनवट, जि. नांदेड
गिरनार : जुनागडजवळ, सौराष्ट्र.
कारंजा : श्री नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान. ब्रह्मानंद सरस्वती यांनी येथे प्रथम दत्तमंदिर उभारले.
नरसोबाची वाडी, जिल्हा कोेल्हापूर, महाराष्ट्र : दुसरे दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांचे येथे बारा वर्षे वास्तव्य होते. येथे अष्टतीर्थे अन् दत्त परंपरेतील सात संतांच्या समाध्या आहेत. हे टेंबेस्वामींचे प्रेरणास्थान !
औदुंबर : श्री नृसिंह सरस्वतींनी येथे निवास केला.
गाणगापूर : पुणे-रायचूर मार्गावर कर्नाटकात आहे. येथे भीमा आणि अमरजा या नद्यांचा संगम आहे. येथे श्री नृसिंह सरस्वतींनी २३ वर्षे वास्तव्य केले. येथूनच त्यांनी श्रीशैल्यास प्रयाण केले.
कुरवपूर (कर्नाटक) : रायचूरहून मोटारीने पल्लदिनीपर्यंत (कुरगुड्डी) जाता येते. कृष्णेच्या पाण्यात हे बेट आहे. हे श्रीपाद श्रीवल्लभांचे कार्यस्थान !
पीठापूर (आंध्रप्रदेश) : श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मस्थान.
वाराणसी : येथे नारदघाटावर दत्तात्रेय मठ आहे. श्री नृसिंह सरस्वतींचे वंशज आजही तेथे आहेत.
श्रीशैल्य : श्री नृसिंह सरस्वतींनी तेथे गमन केले.
भट्टगाव : हे काठमांडूपासून (नेपाळ) ३५ कि.मी. अंतरावर आहे.
पांचाळेश्वर : जिल्हा बीड
धर्मांतरितांना अनुसूचित जमातीच्या सवलती द्यायच्या का ?, हे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
क्षेत्रमाहात्म्य : जगन्नाथ पुरी !
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
Chhattisgarh High Court : ‘हिंदु ही एक शिवी, याचा अर्थ चोर, डाकू, गुलाम’ असे म्हणणार्या ख्रिस्ती संघटनेच्या ११ जणांवरील गुन्हा रहित होणार नाही !
Shri Rammandir Ayodhya : श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी १८ जुलैपर्यंत अर्ज करण्याची समयमर्यादा