मुंबई – राज्यातील सामाजिक आणि राजकीय आंदोलनाच्या वेळी ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत प्रविष्ट करण्यात आलेले खटले मागे घेण्याचा निर्णय राज्यशासनाने २ डिसेंबर या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतला. या निर्णयामुळे खटले मागे घेण्याकरिता वित्त आणि नियोजन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली मंत्रीमंडळाची उपसमिती बरखास्त करण्यात आली आहे. यापूर्वी १ नोव्हेंबर २०१४ पूर्वीचे खटले शासनाने मागे घेतले होते; मात्र त्यानंतरही राज्यात विविध राजकीय, सामाजिक आणि अन्य आंदोलनांची संख्या सतत वाढतच आहे, तसेच त्यामध्ये आंदोलकांवर खटलेही मोठ्या प्रमाणात भरण्यात आले होते.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत राजकीय आणि सामाजिक आंदोलनातील प्रविष्ट केलेले खटले मागे घेणार ! – शासनाचा निर्णय
३१ डिसेंबर २०१९ पर्यंत राजकीय आणि सामाजिक आंदोलनातील प्रविष्ट केलेले खटले मागे घेणार ! – शासनाचा निर्णय
नूतन लेख
सातारा येथे भाजपच्या वतीने राहुल गांधी यांच्या प्रतिमेला ‘जोडे मारा’ आंदोलन !
जिल्ह्यात येणार्या पर्यटकांना पोलिसांकडून कोणताही त्रास होणार नाही ! – प्रवीण पवार, महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र
कांदोळी-कळंगुट परिसरात ९४ टक्के ‘शॅक’ अवैध !
मोगलांचे उदात्तीकरण करणार्या ‘ताज : डिव्हाइडेड बाय ब्लड’ या वेब सिरीजवर बंदी घाला !
राज्यात शिष्यवृत्तीचे १४ सहस्र ५७७ अर्ज प्रलंबित ! – उच्च शिक्षण सहसंचालकांची माहिती
#Exclusive : राजापूर (रत्नागिरी) बसस्थानकातील पडक्या उपाहारगृहामुळे कर्मचारी आणि प्रवासी यांचा जीव दावणीला बांधलेला !