‘वर्ष १९५१ मध्ये देशाची लोकसंख्या ३५ कोटी होती. वर्ष २०११ मध्ये ती १२१ कोटींहून अधिक झाली, तर २०२५ पर्यंत ती १५० कोटींपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. देशातील जन्मदर वाढला; पण साधनांमध्ये तुलनेने काही वाढ झालेली नाही; म्हणूनच सरकारने २ अपत्ये असलेल्यांनाच सुविधा देणारा लोकसंख्या नियंत्रण कायदा आणावा. तसेच दोनपेक्षा अधिक अपत्ये असलेल्या लोकप्रतिनिधींना किंवा नागरिकांना निवडणूक लढवण्यासही बंदी असावी, अशी मागणी भाजपचे खासदार हरनाथसिंह यादव यांनी राज्यसभेत केली.’
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > हा नियम मुसलमान लोकप्रतिनिधींना लागू असेल का ?
हा नियम मुसलमान लोकप्रतिनिधींना लागू असेल का ?
नूतन लेख
- अमरावती येथील खासदार नवनीत राणा यांचा भाजपमध्ये प्रवेश !
- शिवजयंती तिथीने साजरी करूया !
- भाजपच्या मुख्य प्रचारकांमध्ये महाराष्ट्रातील २० जणांचा समावेश !
- Goa Loksabha Elections 2024 : पणजी येथे श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेत भाजपच्या नेत्यांचा प्रचाराला प्रारंभ !
- निवडणुकीत अनुचित प्रसार घडू नये; म्हणून कुख्यात गुंडांवर देखरेख ठेवण्यासाठी जनतेचा पैसा खर्च करण्यापेक्षा या गुंडांना अटक का केली जात नाही ?
- सनातन हिंदु धर्मशास्त्राचे मंडन आणि पाखंडाचे खंडण करणारे प.पू. गुरुदेव !