‘वर्ष १९५१ मध्ये देशाची लोकसंख्या ३५ कोटी होती. वर्ष २०११ मध्ये ती १२१ कोटींहून अधिक झाली, तर २०२५ पर्यंत ती १५० कोटींपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. देशातील जन्मदर वाढला; पण साधनांमध्ये तुलनेने काही वाढ झालेली नाही; म्हणूनच सरकारने २ अपत्ये असलेल्यांनाच सुविधा देणारा लोकसंख्या नियंत्रण कायदा आणावा. तसेच दोनपेक्षा अधिक अपत्ये असलेल्या लोकप्रतिनिधींना किंवा नागरिकांना निवडणूक लढवण्यासही बंदी असावी, अशी मागणी भाजपचे खासदार हरनाथसिंह यादव यांनी राज्यसभेत केली.’
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > हा नियम मुसलमान लोकप्रतिनिधींना लागू असेल का ?
हा नियम मुसलमान लोकप्रतिनिधींना लागू असेल का ?
नूतन लेख
आजच्या काळात संघटित असणे, हीच पुष्कळ मोठी शक्ती आहे !
गृहमंत्र्यांनी बंगाल सरकारवर कठोर कारवाई करणे आवश्यक !
शाम मानव यांची चौकशी आणि नार्काे चाचणी करा ! – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मागणी
Decrease In Tribal Population : बांगलादेशी घुसखोर मुसलमानांमुळे झारखंडमधील आदिवासींच्या लोकसंख्येत १० टक्क्यांची घट !
मनोज जरांगे यांनी महाविकास आघाडीची सुपारी घेतली आहे ! – प्रवीण दरेकर, गटनेते, विधान परिषद
स्वामी विवेकानंद यांची शिकवण