यज्ञ-यागत सामर्थ्य आहे आणि ते करणे केव्हाही चांगलेच; मात्र त्यासह प्रत्येक भारतियाने कठोर साधना करून ईश्वराला आळवले, तर कोरोनाचे नव्हे, तर कुठल्याही संकटातून ईश्वर देशाला तारणार, हे निश्चित !

इंदूर (मध्यप्रदेश) – सर्वांनी यज्ञ करून त्यात आहुती अर्पण करावी आणि पर्यावरण शुद्ध करावे, असे आम्ही आवाहन करतो. ‘यज्ञ’ ही पर्यावरण शुद्ध करण्यासाठीची पद्धत असून धर्मांधता किंवा केवळ परंपरा नाही. त्यामुळे आपण सर्वांनी यज्ञात प्रत्येकी २ आहुत्या देऊन पर्यावरण शुद्ध करायला हवे. मग कोरोनाची तिसरी लाट आपल्या देशाला स्पर्शही करू शकणार नाही, असे आवाहन मध्यप्रदेशच्या सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर यांनी पत्रकारांशी बोलतांना केले.
Earlier, Thakur had also performed rituals in front of a statue at Indore airport to eradicate COVID-19. #viralvideo #COVID19 #ThirdWave #covidthirdwave https://t.co/VqEFPjH1Y4
— India.com (@indiacom) May 12, 2021
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा