यज्ञ-यागत सामर्थ्य आहे आणि ते करणे केव्हाही चांगलेच; मात्र त्यासह प्रत्येक भारतियाने कठोर साधना करून ईश्वराला आळवले, तर कोरोनाचे नव्हे, तर कुठल्याही संकटातून ईश्वर देशाला तारणार, हे निश्चित !

इंदूर (मध्यप्रदेश) – सर्वांनी यज्ञ करून त्यात आहुती अर्पण करावी आणि पर्यावरण शुद्ध करावे, असे आम्ही आवाहन करतो. ‘यज्ञ’ ही पर्यावरण शुद्ध करण्यासाठीची पद्धत असून धर्मांधता किंवा केवळ परंपरा नाही. त्यामुळे आपण सर्वांनी यज्ञात प्रत्येकी २ आहुत्या देऊन पर्यावरण शुद्ध करायला हवे. मग कोरोनाची तिसरी लाट आपल्या देशाला स्पर्शही करू शकणार नाही, असे आवाहन मध्यप्रदेशच्या सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर यांनी पत्रकारांशी बोलतांना केले.
Earlier, Thakur had also performed rituals in front of a statue at Indore airport to eradicate COVID-19. #viralvideo #COVID19 #ThirdWave #covidthirdwave https://t.co/VqEFPjH1Y4
— India.com (@indiacom) May 12, 2021
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !
विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !
भाजप तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई स्वत:चा पक्ष स्थापन करणार !