हिंदु विद्यार्थिनींची छेड काढणार्या अब्दुलला विद्यार्थिनींनी लाठ्यांनी दिला चोप !
हिंदु महिला आणि मुली यांच्यावर अत्याचार करणार्या अशा वासनांधांच्या विरोधात प्रशासन वेळेत अन् कठोर कारवाई करीत नाही. यामुळे अशांना कायद्याचा धाकही राहिलेला नसल्याने त्यांच्या विरोधात हिंदु नारी पेटून उठली, तर त्यात चूक ते काय ?