द्रमुकचा हिंदुद्वेष जाणा !

‘समान नागरी कायदा प्रथम हिंदु धर्माला लागू केला पाहिजे’, अशी मागणी द्रविड मुन्नेत्र कळघम् पक्षाचे नेते टी.के.एस्. एलंगोवन यांनी केली. पंतप्रधान मोदी यांनी समान नागरी कायद्याचे समर्थन केल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

समान नागरी कायद्याला आम आदमी पक्षाचे समर्थन

आम आदमी पक्षाने समान नागरी कायद्याचे समर्थन केले आहे. पक्षाचे नेते संदीप पाठक यांनी सांगितले की, आम्ही सैद्धांतिक मार्गाने समान नागरी कायद्याचे समर्थन करतो. घटनेतील कलम ४४ हेही या कायद्याचे समर्थन करते. देशात समान नागरी कायदा असला पाहिजे; पण हे सूत्र सर्वच धर्म आणि संप्रदाय यांतील लोकांशी जोडलेले आहे.

उत्तराखंड शासनाने सिद्ध केला समान नागरी कायद्याचा १५ सूत्रीय मसुदा !

उत्तराखंडमधील भाजप शासनाचा स्तुत्य निर्णय. वास्तविक प्रत्येक राज्याने असा कायदा करण्याऐवजी केंद्र सरकारने देशपातळीवर हा कायदा आणणे आवश्यक आहे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !

(म्हणे) ‘समान नागरी कायदा प्रथम हिंदु धर्माला लागू करा !’ – द्रमुकचे नेते टी.के.एस्. एलंगोवन

स्वतःला नास्तिकतावादी मानणार्‍या द्रमुकवाल्यांकडून याहून वेगळी काय अपेक्षा करणार ?

भाजप समान नागरी कायद्याविषयी संभ्रम दूर करेल ! – पंतप्रधान मोदी

५ नवीन वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ !

लव्‍ह, इलेक्‍ट्रॉनिक, सर्व्‍हिस आणि पॉवरहंग्री या ४ प्रकारांतून मोठ्या प्रमाणात जिहाद फोफावत आहे ! – आमदार अधिवक्‍ता आशिष शेलार

‘द केरला स्‍टोरी’ हे केवळ निमित्त असून काही लोक १०० कोटी कमवण्‍यासाठी चित्रपट बनवतात; पण आम्‍ही १०० कोटींना जागृत करण्‍यासाठी चित्रपट बनवला आहे. त्‍यामुळे देशाला इस्‍लामिक आतंकवादाची प्रयोगशाळा होऊ द्यायची कि नाही, हे तुमच्‍या हाती आहे.

जिहादी वृत्तीच्या लोकांचाच समान नागरी कायद्याला विरोध ! – उत्तराखंडचे मुख्यमंत्री धामी

समान नागरी संहितेसाठी देशभरात गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत आहे. आम्ही गतवर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी जनतेसमोर संकल्प केला होता की, निवडून आलो, तर समान नागरी कायदा लागू करू,  याचा मसुदा बनवण्यासाठी समितीची नेमणूक करू.

(म्हणे) ‘केंद्र सरकार मुसलमानांवर घाव घालत आहे !’ – मौलाना अरशद मदनी

प्रत्येक नागरिकाला न्याय्य अधिकार देणारा समान नागरी कायदा न करून गेली ७५ वर्षे हिंदूंवर घालण्यात आलेल्या घावांविषयी मदनी का बोलत नाहीत ?

असा विरोध सरकारला मोडून काढावा लागेल !

‘आम्ही समान नागरी कायद्याला विरोध करू; मात्र रस्त्यावर उतरणार नाही. या कायद्याचा हेतू हा मुसलमानांमध्ये दरी निर्माण करून त्यांना वेगळे करण्याचा आहे, असे विधान ‘जमियत उलेमा-ए-हिंद’चे प्रमुख मौलाना अरशद मदनी यांनी केले आहे.