
मुंबई, ३० जून (वार्ता.) – केंद्रशासनाच्या विधी आयोगाने समान नागरी कायदा लागू करण्याविषयी जनतेकडून मते मागवली आहेत, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही २ दिवसांपूर्वी समान नागरी कायद्याचा काँग्रेसकडून अपप्रचार करण्यात आल्याचे वक्तव्य केले. देशात समान नागरी कायदा लागू होण्याच्या शक्यतेवरून कायदा लागू झाल्यास होणार्या परिणामांच्या अभ्यासासाठी महाराष्ट्र काँग्रेसने समिती गठीत केली आहे.
(म्हणे) ‘भाजपने पसरवलेल्या विषामुळे देशातील बहुसंख्य समाज विषारी झाला आहे !’ – Samajwadi Party MP Javed Ali
Bhagwant Mann : ‘अकाल तख्त’ने पंजाबचे मुख्यमंत्री मान यांना ठरवले ‘गुरु द्रोही’ !
देशातील महत्त्वाच्या ठिकाणांवर ड्रोनद्वारे आक्रमणाची शक्यता : सरकारकडून अतीदक्षतेची चेतावणी
हिंदु धर्माचीही नोंदणी झालेली नाही ! – RSS Chief Mohan Bhagwat
Telegram Blocked : ‘नीट’ परीक्षेच्या पार्श्वभूमीवर भारतात टेलिग्रामवर बंदी
देशातील तुष्टीकरणाचे राजकारण संपून हिंदु अस्मितेचा नवा उदय झाला आहे ! – पालकमंत्री नितेश राणे