बंगालमध्ये श्री शीतलादेवीचा जागराच्या कार्यक्रमावर धर्मांधांचे आक्रमण !

तृणमूल काँग्रेसच्या राज्यात बंगालची स्थिती बांगलादेशाप्रमाणे झाल्यामुळे तेथे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करणे आवश्यक आहे !

काँग्रेसचे नेते अधिवक्ता कौस्तव बागची यांना अटक

बागची म्हणाले, ‘‘जर मुख्यमंत्र्यांनी आमच्या नेत्यांवर वैयक्तिक स्तरावर टीका केली, तर आम्हीही या पुस्तकातील संदर्भ घेऊन मुख्यमंत्र्यांवर वैयक्तिक स्तरावर टीका करणार.’’

बीबीसीच्या देहली आणि मुंबई येथील कार्यालयांचे आयकर विभागाकडून सर्वेक्षण

भारतद्वेषी आणि हिंदुद्वेषी बीबीसीने कोणतेही अवैध कृत्य केले जात असेल, तर त्याचा शोध घेतलाच पाहिजे ! भारतात राहून भारताची आणि हिंदूंची निंदा करणार्‍या बीबीसीकडून गैरव्यहार होत असेल, तर तिच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे !

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांचा क्षमा मागण्यास नकार !

संसदेतच एका खासदाराविषयी अपशब्द वापरण्यातून खासदारांची नैतिकता किती शिल्लक आहे, हे लक्षात येते !

बीरभूम (बंगाल) येथील बाँबस्फोटात तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्ता ठार !

प्रत्येकाला ठाऊक आहे की, आक्रमणकर्ते आणि पीडित दोघेही तृणमूल काँग्रेसचेच आहेत. सतत बाँबस्फोट होणार्‍या बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट कधी लावणार ?

‘बीबीसी’च्या माहितीपटावर बंदी का घातली ?, याचे उत्तर द्या !  

सर्वोच्च न्यायालयाचा केंद्रशासनाला आदेश

माध्यान्ह भोजनात मुसलमान विद्यार्थ्यांना झटका पद्धतीचा मांसाहार दिल्याने पालकांचा विरोध !

गेली काही वर्षे हिंदूंना हलाल मांस विकण्यात येत आहे, त्याविषयी हिंदू अज्ञानी आहेत; मात्र झटका मांस खाऊ घालण्यात आल्यावर लगेच त्याचा विरोध करणारे  मुसलमान किती जागरूक आहेत, हे हिंदू लक्षात घेतील का ?

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या ४ नेत्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी !

गुंडांचा भरणा असणारा सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्ष बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ? हा पक्ष लोकशाहीला कलंक असून त्याच्यावर बंदी घालणे आवश्यक !

बंगालमध्ये गीता जयंतीनिमित्तच्या रथयात्रेवर तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांचे आक्रमण ! – भाजपचा आरोप

आणखी किती दिवस बंगालमध्ये भाजपचे कार्यकर्ते आणि हिंदू मार खात रहाणार आहेत ? बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे धाडस कधी दाखवण्यात येणार ?

तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते साकेत गोखले यांना अटक  

भारतात लोकशाही असल्यामुळे कुणी कुणावरही आरोप किंवा टीका करू शकतो; मात्र कुणी खोटे आरोप करून कुणाची अपकीर्ती करत असेल, तर त्याला शिक्षा होणे आवश्यक आहे !