गोवा पर्यटन खात्याच्या वतीने १९ फेब्रुवारीला राज्यात ६ ठिकाणी शिवजयंती कार्यक्रम

डिचोली येथील छत्रपती शिवाजी मैदानात शिवजयंती कार्यक्रम १८ आणि १९ फेब्रुवारी, असा २ दिवस होणार आहे. १८ फेब्रुवारी या दिवशी मैदानाचे उद्घाटन होणार आहे. या दिवशी राज्यस्तरीय वेशभूषा, किल्ले बनवणे आणि फुगडी स्पर्धा यांचे आयोजन करण्यात येणार आहे.

८० कलाकारांच्या भव्यदिव्य ‘शिवबा’ महानाट्यातून रत्नागिरीकर मंत्रमुग्ध

संत एकनाथांच्या‘दार उघड बया दार उघड बया’ या भारुडापासून या महानाट्याला प्रारंभ होतो. तेराव्या शतकापासूनचा इतिहास मांडत हे कथानक पुढे सरकते.

Maldives China Support : मालदीवमध्ये भारतीय पर्यटक घटले, तर चिनी पर्यटक वाढले !

मालदीव आत्मघाताच्या दिशेने जात असतांना त्याचा मोठा धोका भारतालाही आहे. त्यामुळे भारताने वेळीच या स्थितीवर योग्य कृती करून मालदीवला चीनच्या नियंत्रणात जाण्यापासून रोखले पाहिजे.

संपादकीय : बलशाली भारताचा अर्थसंकल्प !

अर्थसंकल्पातून ‘विनामूल्य’चे गाजर दाखवण्याऐवजी प्रत्येक नागरिक स्वावलंबी होण्यासाठी योजना आखाव्यात !

अयोध्येतील (उत्तरप्रदेश) श्रीराममंदिरामुळे उत्तरप्रदेश राज्य आणि भारत यांना ४ लाख कोटी रुपयांचा लाभ !

अयोध्येतील श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानंतर श्रीराममंदिराला भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने जात असलेले भाविक पहाता यामुळे उत्तरप्रदेशच्या अर्थव्यवस्थेला चांगल्या प्रमाणात चालना मिळणार आहे, असा अंदाज राष्ट्रीय ..

रत्नागिरीतील ९२ कोटी रुपयांच्या प्रशासकीय भवनाला शासनाची मान्यता ! – पालकमंत्री उदय सामंत

सर्वसामान्य माणसाला विमान प्रवास करता यावा, यासाठी रत्नागिरीतील विमानतळ विकसित होत आहे. विमानतळ टर्मिनल इमारतीसाठी १०० कोटी राज्याने संमत केले आहेत.  

Ram Mandir Spiritual Tourism : श्रीराममंदिर भाविकांच्या संख्येत व्हॅटिकन आणि मक्का यांना मागे टाकणार !

येथे प्रतिदिन १ लाख भाविक दर्शनासाठी येण्याचा अंदाज आहे. पुढील ६ महिन्यांत हा आकडा २ कोटींवर पोचेल.

Babbar Khalsa Terror Funding : ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’ने विदेशी पर्यटकांच्या माध्यमातून भारतात कोट्यवधी रुपये पाठवले !

कॅनडात कार्य करणार्‍या या संघटनेवर बंदी आणण्यासाठी आता भारताने पाकसारखेच कॅनडालाही ‘आतंकवादाचा पुरस्कार करणारा देश’ अशा प्रकारे त्याची प्रतिमा जगासमोर आणली पाहिजे !

‘मुंबई फेस्टिव्हल’चे प्रतिवर्षी आयोजन होणार !

‘राज्याची विविधता आणि संस्कृती यांची माहिती पर्यटकांना होण्यासाठी हा महोत्सव मोलाची भूमिका बजावेल’, असे ‘मुंबई फेस्टिव्हल सल्लागार समिती’चे अध्यक्ष आणि उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे.

सिंहगडाच्या (पुणे) घाट रस्त्यावर वाहतूककोंडी !

नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलीदानाने पावन झालेला ‘सिंहगड’ हा ऐतिहासिक ठेवा जतन होण्यापेक्षा तो पर्यटन क्षेत्र म्हणून पर्यटक मोठ्या संख्येने येतांना दिसतात.