खिळखिळा पाकिस्तान आणि त्याचे चीनला साहाय्य !

भारतीय सैन्याने पाकिस्तानी नियंत्रण रेषेवर अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यामुळे ९५ टक्के आतंकवादी सीमेवरच मारले जात आहेत. चीन भारताशी लढू शकत नाही; म्हणून पाकिस्तानचे साहाय्य घेतो हे चीनला न्यूनपणा आणणारे आहे.

बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्याची अमानुष मारहाण करून हत्या

गेल्या काही वर्षांत अशा प्रकारच्या अनेक घटना घडूनही नेहमी लोकशाहीच्या रक्षणाच्या गप्पा मारणारे राजकीय पक्ष यांवर मौन का बाळगून आहेत ? बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांच्या होणार्‍या हत्यांमुळे त्यांना आनंद मिळतो का ?

राष्ट्रघातकी काँग्रेस !

भारत जिहादी आतंकवादाच्या विरोधात लक्ष्यभेद करण्याचे धाडस दाखवत नाही, हेच सत्य आहे. अर्जुनाला माशाचा डोळाच दिसत होता, आताच्या लोकांना केवळ मासाच दिसतो आणि त्यांचे बाण अन्यत्रच लागत आहेत. त्यामुळे जे साध्य करायचे आहे, ते होत नाही. ही स्थिती पालटली पाहिजे.

भोपाळ येथील काँग्रेसचे आमदार आरिफ मसूद यांच्या विरोधात अटक वॉरंट

फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या विरोधात दिले होते भडकावू भाषण ! फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी महंमद पैगंबर यांच्याविषयी विधान केल्यावर भारतात त्याचा विरोध ? किती हिंदू आणि त्यांचे लोकप्रतिनिधी भारतात त्याच्या देवतांचा अवमान केल्यावर त्याला विरोध करतात ?

मध्यप्रदेशातील काँग्रेसच्या नेत्याच्या घरातून मोठा शस्त्रसाठा जप्त

मध्यप्रदेश काँग्रेस समितीचे माजी सचिव गजेंद्र सोनकर यांच्या घरावर पोलिसांनी घातलेल्या धाडीतून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. रासुका’खाली कारवाई होण्याची शक्यता आहे. २ वर्षे जामीन मिळू शकत नाही.

खायचे आणि दाखवायचे दात !

काश्मीरच्या प्रश्‍नावर अथवा अन्य सूत्रांवर मध्यस्थी करू, असेही अमेरिका सांगते आणि दुसर्‍या बाजूला भारताने अफगाणिस्तानातील आतंकवाद मोडून काढावा, असेही सांगते. पाकप्रेमी बायडेन सत्तेवर आल्यामुळे भारताने अमेरिकेविषयी अधिकच सतर्क रहाण्याचा धोरण स्वीकारणे आवश्यक बनले आहे, हे मात्र खरे !

मोसूल (इराक) येथे ‘इस्लामिक स्टेट’ने तोडफोड केलेले जुने चर्च मुसलमानांनी पुन्हा उभारले !

इराकमधील मुसलमानांकडून भारतातील धर्मांध बोध घेतील का ? काश्मीरमधील तोडफोड केलेल्या शेकडो मंदिरांची डागडुजी करून हिंदूंना परत काश्मीर खोर्‍यात बोलावतील का ? असा प्रश्‍न उपस्थित होतो.  

कोरेगाव भीमा प्रकरणी अटकेत असलेले शहरी नक्षलवादी वरवरा राव यांना रुग्णालयात उपचारास अनुमती

शहरी नक्षलवादी यांची प्रकृती बिघडल्याने १५ दिवस उपचारांसाठी नानावटी रुग्णालयात भरती

‘जमात ए पुरोगाम्यां’नी असत्याचा मुलामा देत पाठराखण करणे, हीच खरी समस्या !

धडधडीतपणे समोर उभ्या असलेल्या समस्येला सातत्याने नाकारत रहाणे आणि असत्याचा मुलामा देत तिची पाठराखण करणे, हीच खरी समस्या असल्याचे चित्र आहे. येथून पुढे शहामृगी पवित्रा न ठेवता समस्येला तोंड देत तिचा योग्य तो बंदोबस्त करणे, हाच पर्याय शेष आहे.