पुलवामा येथे ३ आतंकवादी ठार
काश्मीरमध्ये सातत्याने सुरक्षादलांकडून आतंकवाद्यांना ठार करण्यात येत असले, तरी तेथील आतंकवाद संपुष्टात आलेला नाही. जोपर्यंत आतंकवाद्यांचा निर्माता पाकला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत नवनवीन आतंकवादी निर्माण होतच रहाणार !
काश्मीरमध्ये सातत्याने सुरक्षादलांकडून आतंकवाद्यांना ठार करण्यात येत असले, तरी तेथील आतंकवाद संपुष्टात आलेला नाही. जोपर्यंत आतंकवाद्यांचा निर्माता पाकला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत नवनवीन आतंकवादी निर्माण होतच रहाणार !
काशी आणि मथुरा येथील धार्मिक स्थळांचीही मानचित्रे जप्त
आतंकवाद्यांना धर्म असतो आणि ते हिंदूंना अन् त्यांच्या धार्मिक स्थळांना लक्ष्य करतात, हे पुनःपुन्हा समोर येते, हे लक्षात घ्या !
मुंबई लोकलमधील साखळी बॉम्बस्फोटाला १५ वर्षे झाली तरी आरोपींना अद्याप शिक्षा झाली नसल्याचे दुःख पीडित व्यक्त करत आहेत.
आतंकवाद्यांना अर्थपुरवठा केल्याच्या प्रकरणात यंत्रणेने जम्मू-काश्मीरमधील अनेक भागांत छापे घातले.
तालिबानचे वर्चस्व वाढल्यास भारताला मोठा धोका !
मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त
बॉम्बस्फोट घडवण्याचाही कट
योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपचे काही नेते होते लक्ष्य !
हिजबुल मुजाहिदीनचा म्होरक्या सय्यद सलाहुदीनच्या दोन मुलांचाही समावेश !
कुपवाडा येथील १ कर्मचारी लष्कर-ए-तोयबाचा आतंकवादी असल्याचे उघड !
तालिबान आणि चीन यांची ‘मैत्री’ भारताला घातक असून भारताने त्यादृष्टीने आतापासूनच आक्रमक धोरण अवलंबायला हवे !
एका सैनिकाच्या बदल्यात पाकचे १०० सैनिक जोपर्यंत ठार केले जात नाहीत, तोपर्यंत काश्मीरमधील आतंकवाद संपणार नाही !
काश्मीरमध्ये सातत्याने जिहादी आतंकवाद्यांना ठार करण्यात येत असले, तरी तेथील आतंकवाद नष्ट होत नाही; कारण आतंकवाद्यांची निर्मिती पाकमध्ये चालूच आहे. ती थांबवण्यासाठी पाकला नष्ट करणे आवश्यक !