शोपिया येथे २ आतंकवादी ठार

सुरक्षादलासमवेत झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा कमांडर इशफाक डार आणि अन्य एक आतंकवादी यांना ठार करण्यात आले.

पाकला झेपत नसल्यास आतंकवाद्यांना नष्ट करण्यासाठी चिनी सैनिकांना तेथे पाठवू ! – चीनची पाकला चेतावणी

कालपर्यंत पाकमधील आतंकवाद्यांना संयुक्त राष्ट्रांमध्ये पाठीशी घालणार्‍या चीनलाच आता पाकमधील आतंकवादी डोळे दाखवू लागल्याने चीनला आता खरी स्थिती लक्षात आली असेल, अशी अपेक्षा !

(म्हणे) ‘भारताने बांधलेल्या इमारती पाडा !’ – पाकच्या गुप्तचर संस्थेची तालिबानला सूचना

भारताने पाक तालिबान्यांच्या विरोधात आक्रमक धोरण राबवणे अपरिहार्य आहे !

भारतीय वृत्तछायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांच्या मृत्यूला आम्ही उत्तरदायी नाही ! – तालिबान

१६ जुलै या दिवशी अफगाणिस्तानामधील हिंसेचे वृत्तछायाचित्रांकन करतांना तालिबानने त्यांची हत्या केली. तथापि तालिबानने हा आरोप फेटाळून लावला.

योगी आदित्यनाथ यांच्या परिश्रमामुळेच उत्तरप्रदेशमध्ये कायद्याचे राज्य ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतुक

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उत्तरप्रदेशसाठी प्रचंड परिश्रम घेत आहेत. त्यामुळे आज उत्तरप्रदेशमध्ये कायद्याचे राज्य आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तरप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले.

जम्मू-काश्मीरमध्ये पाकच्या ड्रोनची पुन्हा घुसखोरी !

सैनिकांनी केलेल्या गोळीबारानंतर ड्रोन गेले माघारी !
भारतात शांतता नांदण्यासाठी पाकला नष्ट करणेच भारताच्या हिताचे आहे !

पाकमध्ये चिनी अभियांत्रिक आणि कामगार यांच्या बसवरील आक्रमणात १० ठार

६ चिनी नागरिकांचा समावेश  
चीनने पाकमधील आतंकवादाला प्रोत्साहन दिले. त्याचे परिणाम त्याला भोगावे लागत आहेत. या घटनेनंतर तरी चीन शहाणा होईल का, ते पहावे लागेल !

पुलवामा येथे ३ आतंकवादी ठार

काश्मीरमध्ये सातत्याने सुरक्षादलांकडून आतंकवाद्यांना ठार करण्यात येत असले, तरी तेथील आतंकवाद संपुष्टात आलेला नाही. जोपर्यंत आतंकवाद्यांचा निर्माता पाकला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत नवनवीन आतंकवादी निर्माण होतच रहाणार !

अल् कायदाच्या आतंकवाद्यांकडे सापडले श्रीराममंदिराचे मानचित्र !

काशी आणि मथुरा येथील धार्मिक स्थळांचीही मानचित्रे जप्त
आतंकवाद्यांना धर्म असतो आणि ते हिंदूंना अन् त्यांच्या धार्मिक स्थळांना लक्ष्य करतात, हे पुनःपुन्हा समोर येते, हे लक्षात घ्या !

मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील पीडित अद्याप न्यायाच्या प्रतिक्षेत !

मुंबई लोकलमधील साखळी बॉम्बस्फोटाला १५ वर्षे झाली तरी आरोपींना अद्याप शिक्षा झाली नसल्याचे दुःख पीडित व्यक्त करत आहेत.