अभद्र युती !
भारताने स्वतःच्या संरक्षणासाठी आता कंबर कसली पाहिजे आणि आपल्या शूर अन् तेजस्वी राजांचा आदर्श समोर ठेवून स्वतःच्या बळावर शत्रूंचा निःपात केला पाहिजे. हीच काळाची हाक आहे.
भारताने स्वतःच्या संरक्षणासाठी आता कंबर कसली पाहिजे आणि आपल्या शूर अन् तेजस्वी राजांचा आदर्श समोर ठेवून स्वतःच्या बळावर शत्रूंचा निःपात केला पाहिजे. हीच काळाची हाक आहे.
तालिबान आणि चीन यांच्यात मैत्री झाल्याचे वाईट परिणाम भारताला भोगावे लागतील, हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने डावपेच आखणे महत्त्वाचे !
पाकमध्ये आतंकवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात चीनचे ९ अभियंते आणि कामगार ठार झाले होते.
पाकचे कितीही ड्रोन पाडले, तरी तो अन्य मार्गांनी भारतावर आक्रमणे करतच रहाणार आहे. त्यामुळे पाकलाच नष्ट करणे, हाच जम्मू-काश्मीरसह भारत आतंकवादमुक्त करण्याचा एकमेव मार्ग आहे, हे सरकारने आता तरी जाणावे !
आतंकवादी बनवण्याचा कारखाना असलेल्या पाकला नष्ट केल्यासच भारतावरील आतंकवादी आक्रमणे थांबतील, हे जाणा !
सुरक्षादलासमवेत झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा कमांडर इशफाक डार आणि अन्य एक आतंकवादी यांना ठार करण्यात आले.
कालपर्यंत पाकमधील आतंकवाद्यांना संयुक्त राष्ट्रांमध्ये पाठीशी घालणार्या चीनलाच आता पाकमधील आतंकवादी डोळे दाखवू लागल्याने चीनला आता खरी स्थिती लक्षात आली असेल, अशी अपेक्षा !
भारताने पाक तालिबान्यांच्या विरोधात आक्रमक धोरण राबवणे अपरिहार्य आहे !
१६ जुलै या दिवशी अफगाणिस्तानामधील हिंसेचे वृत्तछायाचित्रांकन करतांना तालिबानने त्यांची हत्या केली. तथापि तालिबानने हा आरोप फेटाळून लावला.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उत्तरप्रदेशसाठी प्रचंड परिश्रम घेत आहेत. त्यामुळे आज उत्तरप्रदेशमध्ये कायद्याचे राज्य आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तरप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले.