संभाजीनगर येथे विवाहितेने आत्महत्या केल्यानंतर नातेवाइकांची रुग्णालयात हाणामारी !

या वेळी सासर आणि माहेर यांच्या नातेवाइकांत हाणामारी झाली. या प्रसंगी अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रतिकूल परिस्थितीत संयम राखून परिस्थिती स्वीकारण्यासाठी जनतेला धर्मशिक्षण देणे अनिवार्य आहे !

‘रक्तरंजित’ अमेरिकी राज्यघटना !

भारताला नेहमी मानवाधिकारांचे डोस पाजणारी अमेरिका स्वत:च्या नागरिकांना सुरक्षित करण्यासाठी काही करत नाही. ‘सर्वांत सामर्थ्यवान अमेरिकेची राज्यघटनाच रक्तरंजित असून भारताने तिला आरसा दाखवावा’, असेच गोळीबाराच्या या घटनांवरून भारतियांना वाटते !

 ‘स्मार्टफोन’ आत्महत्येसाठी कारणीभूत ठरत आहे ! – संशोधन

आधुनिक विज्ञानाच्या अतिरेकाचे दुष्परिणाम ! जे विज्ञान मनुष्याला सोयी उपलब्ध करून त्याचे जीवन सुसह्य करण्यासाठी निर्मिले गेले, तेच मनुष्याच्या अंतास कारणीभूत ठरत आहे ! विज्ञानाचा हा सपशेल पराभव असून विज्ञानाचा उदोउदो करणारे हे लक्षात घेतील का ?

धर्मांधाच्या त्रासाला कंटाळून हिंदु विद्यार्थिनीची आत्महत्या !

संबंधित धर्मांधाची चौकशी आणि त्याच्यावर कठोर कारवाई करून विद्यार्थिनीला न्याय मिळावा, हीच सर्वसामान्य जनतेची अपेक्षा !

परीक्षेच्या ताणामुळे ११ वी इयत्तेत शिकणार्‍या फोंडा येथील विद्यार्थिनीची आत्महत्या

अशा आत्महत्या रोखण्यासाठी समाजाला साधना शिकवणे आवश्यक ! व्यावहारिक अपयशामुळे, भीतीने ताण येणे, खचून जाणे, निराशा येणे या गोष्टींमुळे असे टोकाचे पाऊल उचलले जाते ! व्यावहारिक शिक्षणाबरोबर साधनाही शिकवणे आवश्यक आहे.

अहेरी (जिल्हा गडचिरोली) येथे स्वतःवर गोळ्या झाडून सैनिकाची आत्महत्या !

सैनिकांच्या आत्महत्या रोखण्यासाठी त्यांचे मनोधैर्य वाढवले पाहिजे. त्यासाठी साधना आणि अध्यात्म यांची जोड देणेच महत्त्वाचे आहे !

शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीची आत्महत्या !

आत्महत्येच्या प्रकरणी नेहरूनगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप समोर येऊ शकले नाही.

विनाशिरस्त्राण असणाऱ्यांना पेट्रोल देणाऱ्या पेट्रोलपंप चालकांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद करावा !

नाशिक येथील पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची पोलीस महासंचालकांना पाठवलेल्या पत्राद्वारे मागणी !

परभणी येथे गावगुंडांच्या सतत होणाऱ्या त्रासामुळे पती-पत्नी यांनी घेतला गळफास !

पोलिसांनी गुंडांच्या विरोधात कारवाई केली का केली नाही ? पती-पत्नी यांनी एवढे टोकाचे पाऊल उचलेपर्यंत पोलीस निष्क्रीय का राहिले ?, याचीही चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.

बनासकांठा (गुजरात) येथील सीमेवर सैनिकाने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या !

भारत-पाकिस्तान सीमेवर तैनात असणार्‍या सीमा सुरक्षा दलाच्या भोमाराम रूगाराम या सैनिकाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.