राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवून अराजकाची स्थिती निर्माण करणार्‍या धर्मांधांवर कारवाई करा आणि त्यांना चिथावणी देणार्‍या रझा अकादमीवर बंदी घाला !

त्रिपुरा राज्यातील कथित घटनांच्या निषेधार्थ धर्मांधांनी महाराष्ट्रात निषेध करण्यासाठी बंद पाळणे आणि मोर्चा काढणे, याचे कारण काय ?

जबलपूर (मध्यप्रदेश) येथे महंमद पैगंबर यांचा जन्मदिन साजरा करतांना धर्मांधांकडून पोलिसांवर आक्रमण

पोलिसांवर दगडफेक
पोलिसांकडून लाठीमार, तसेच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या

जळगाव येथे शेकडो धर्मांधांच्या जमावाकडून हिंदूंच्या घरांवर दगडफेक !

धर्मांधांकडून हिंदु तरुणीची छेड काढल्यावरून वाद
एका हिंदूच्या घराबाहेरील श्री गणेशाच्या चित्राची तोडफोड

११ वर्षांनी जागे होणारे जम्मू-काश्मीरचे प्रशासन !

जम्मू-काश्मीर राज्यात दगडफेक करणार्‍यांना सरकारी नोकरी मिळणार नाही, तसेच पारपत्रही देण्यात येणार नाही, असा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना संगमेश्‍वर येथे अटक : जाणून घ्या सर्व घडामोडी…

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे प्रकरण

जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेक करणार्‍यांना सरकारी नोकरी आणि पारपत्र मिळणार नाही !

राज्यात दगडफेक करणार्‍यांना सरकारी नोकरी मिळणार नाही, तसेच पारपत्रही देण्यात येणार नाही, असा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. याविषयीचा आदेश जारी करण्यात आला आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करणार्‍या तरुणाला त्वरित अटक करावी ! – भाजप ओबीसी मोर्चाचे निवेदन

३० जूनला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर एका तरुणाने दगड फेकून आक्रमण करण्याचा प्रयत्न केला.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक !

सोलापुरात भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील संघर्ष तीव्र, सोलापुरात १ जुलै या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या दोन समर्थकांनी दगडफेक केली.

औंढा नागनाथ (जिल्हा हिंगोली) येथे धर्मांधांकडून पोलीस ठाण्यावर आक्रमण !

धर्मांधांपासून स्वत:चे रक्षण करू न शकणारे पोलीस आतंकवाद्यांपासून जनतेचे रक्षण काय करणार ? अशा धर्मांधांना ताळ्यावर आणण्यासाठी पोलिसांना अधिकार द्या !

पहुर (जिल्हा जळगाव) येथे धर्मांधाचा बालिकेवर लैंगिक अत्याचार !

कोरोनाने देशात थैमान घातले असतांना आपत्काळातही वासनांध धर्मांधांची वृत्ती पालटत नाही, हे लक्षात घ्या !