धर्मशिक्षणानेच ‘आत्महत्या’ रोखू शकतो !

धर्मशिक्षणानेच ‘आत्महत्या’ रोखू शकतो !

भरकटलेल्या जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी सध्याच्या शिक्षणपद्धतीत ‘धर्मशिक्षण’ अंतर्भूत केल्यास जीवनमूल्यांचे वेगळे शिक्षण देण्याची आवश्यकता रहाणार नाही. 

विज्ञानाची मर्यादा !

‘गणित आणि भूगोल हे निराळे विषय आहेत. एकाच्या भाषेत दुसरा विषय सांगता येत नाही. त्याचप्रमाणे ‘विज्ञान आणि अध्यात्म हे निराळे विषय आहेत’, हे विज्ञानाने समजून घेणे आवश्यक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

तौक्ते चक्रीवादळाची निर्मिती, ही अरबी समुद्राचे तापमान वाढल्याचा परिणाम ! – वैज्ञानिकांचा निष्कर्ष

तौक्ते चक्रीवादळाची निर्मिती, ही अरबी समुद्राचे तापमान वाढल्याचा परिणाम ! – वैज्ञानिकांचा निष्कर्ष

वाढणार्‍या तापमानामुळे अरबी समुद्रात यापुढेही अधिकाधिक वादळे निर्माण होणार आहेत.

छद्मविज्ञानाच्या विरोधात अंनिसकडून ऑनलाईन व्याख्यानमाला

छद्मविज्ञानाच्या विरोधात अंनिसकडून ऑनलाईन व्याख्यानमाला

धर्माभिमानी हिंदूंनी सामाजिक माध्यमांतून अंनिसचा दांभिकपणा उघड करायला हवा !

तिसरी धोक्याची घंटा !

तिसरी धोक्याची घंटा !

कोरोनाची दुसरी लाट एकप्रकारे सुनामीच आहे, याचा प्रत्यय प्रतिदिन येत आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भीषण आणि तितकीच भयावह आहे; कारण या लाटेतील मृत्यूदर आधीच्या लाटेपेक्षा पुष्कळ अधिक आहे. त्यामुळे ‘मृत्यूचे थैमान’ आदी शब्दही अपुरे पडतील. ती अजून संपलीही नाही आणि त्यात आता समोर येऊन ठेपली आहे तिसरी लाट !

पुणे येथील १३ संशोधन गट ‘क्‍वांटम् टेक्नॉलॉजी इनोवेशन हब’ अंतर्गत संशोधन करणार !

पुणे येथील १३ संशोधन गट ‘क्‍वांटम् टेक्नॉलॉजी इनोवेशन हब’ अंतर्गत संशोधन करणार !

क्‍वांटम् तंत्रज्ञानावर आधारित संशोधन करण्‍याची संधी भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्‍थेला (आयसर) मिळाली आहे.

वैज्ञानिक संशोधनाची मर्यादा !

‘विज्ञानातील संशोधनाचे ध्येय म्हणजे मानवाला ईश्‍वरप्राप्ती नव्हे, तर फक्त शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक सुखप्राप्ती करून देणे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

विज्ञानाच्या अतिरेकामुळे आजची युवा पिढी निसर्गापासून पुष्कळ दूर जाणे

विज्ञानाच्या अतिरेकामुळे आजची युवा पिढी निसर्गापासून पुष्कळ दूर जाणे

‘पूर्वीच्या काळातील लोक निसर्गाच्या साहाय्याने अनेक गोष्टींचा अभ्यास करून ‘पुढे काय होणार ?’, हे सांगत होते. पूर्वीच्या काळी आपले ऋषिमुनी सर्व काही निसर्गात पहात होते आणि त्याला प्रार्थनाही करत होते. आजच्या युवा पिढीला काही पहायचे असेल, तर ते ‘गूगल’ या प्रणालीवर अवलंबून आहेत.

गोवर्‍यांवर गायीच्या तुपाद्वारे हवन केल्यावर १२ घंटे घर संक्रमणमुक्त होते ! – मध्यप्रदेशच्या संस्कृती आणि अध्यात्म मंत्री उषा ठाकूर

गोवर्‍यांवर गायीच्या तुपाद्वारे हवन केल्यावर १२ घंटे घर संक्रमणमुक्त होते ! – मध्यप्रदेशच्या संस्कृती आणि अध्यात्म मंत्री उषा ठाकूर

सूर्योदय आणि सूर्यास्त यांवेळी गोवर्‍यांवर अक्षता मिसळलेल्या गायीच्या तुपाद्वारे २ वेळा आहुत्या दिल्यावर घर संक्रमणमुक्त (सॅनिटाईज) होते, असे प्रतिपादन मध्यप्रदेशच्या संस्कृती आणि अध्यात्म मंत्री उषा ठाकूर यांनी येथे केले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘विज्ञानाचा खरा अभ्यास केलेल्यांनाच विज्ञानाच्या मर्यादा कळतात. इतर तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी विज्ञानाला डोक्यावर घेऊन नाचतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले