परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आश्रमातील स्वच्छता आणि साधना यांविषयी केलेले मार्गदर्शन
कार्यपद्धती ठरवून, उत्तरदायी साधकांना सांगून किंवा प्रायश्चित्तपद्धतीचे अवलंबन करूनही त्यांच्यात पालट होत नसेल, तर त्यांच्या साधनेची हानी होईल आणि देव त्यांना कर्मफलन्यायानुसार फळ देईल.