
श्री. ज्ञानेश्वर बेरड, अहमदनगर, आश्रम पाहून जीवनाला दिशा मिळाली ! : ‘आश्रमात आल्यावर मला पुष्कळ प्रसन्न वाटले. आश्रमातील वातावरण आणि बाहेरील वातावरण यांमध्ये पुष्कळ भेद आहे. माझ्या मनात आश्रमाविषयी जे चित्र निर्माण झाले होते, त्यापेक्षा येथे पुष्कळ वेगळे आहे. आश्रम पाहून माझ्या जीवनाला दिशा मिळाली आणि माझे मन प्रसन्न झाले. मी पुष्कळ धन्य झालो.’ (७.३.२०२०)
श्री. मल्लेशप्पा एन्. बाडगी, कर्नाटक
१. ‘रामनाथी आश्रम पुष्कळ चैतन्यमय आहे. त्यामुळे मी पुष्कळ कार्यरत असूनही मला थकवा आला नाही.
२. आश्रमात असतांना मला ‘देव डोळ्यांसमोर आहे’, अशी अनुभूती येत होती. त्यामुळे मला आनंद झाला.’ (२६.१२.२०१९)
‘देवांना सर्व कार्य सूक्ष्मातून करता येते, तरीही ते अवतार का घेतात ?’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्या प्रश्नाचे ज्ञानमय उत्तर !
साधकांवर प्रीती करून त्यांना आधार देणारे आणि श्रीरामाप्रती उत्कट भाव असलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ९१ वर्षे) !
गुरुस्मरणाचा अद्भुत आनंद देणारा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा चैतन्यमय सत्संग !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे मानवजात नष्टप्राय होण्याची स्थिती निर्माण होणे’ या विषयीच्या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !
२५ वर्षांपूर्वी प.पू. डॉक्टरांचे श्रीरामाविषयीचे मार्गदर्शन ऐकत असतांना ‘श्रीरामच स्वतःविषयी बोलत आहे’, असे जाणवून भावजागृती होणे
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !