शहरातील ६७३ टँकरचे ‘फिटनेस’ प्रमाणपत्र कालबाह्य !
टँकर चालक आणि मालक यांच्या निष्काळजीपणामुळे अनेक नागरिकांना जीव गमवावे लागले आहेत. यासाठी कठोर उपाययोजनांसह त्यांच्यावर कारवाई होणेही आवश्यकच आहे !
टँकर चालक आणि मालक यांच्या निष्काळजीपणामुळे अनेक नागरिकांना जीव गमवावे लागले आहेत. यासाठी कठोर उपाययोजनांसह त्यांच्यावर कारवाई होणेही आवश्यकच आहे !
सुटी आणि प्रवाशांची लूट हे समीकरणच झाले आहे. प्रवाशांनीच याविरोधात वैध मार्गाने आवाज उठवून खासगी ट्रॅव्हल्सना खडसवायला हवे !
वाहतूककोंडी करणार्या प्रवाशांकडून मनमानी भाडे घेणार्या खासगी वाहतूकदारांवर कठोर कारवाई हवी !
मार्च २०२५ पर्यंत वाहतुकीचे नियम न पाळणार्या ४३ सहस्र ७८९ वाहनांवर कारवाई करून एकूण १२ कोटी १ लाख ७० सहस्र ६६३ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
येत्या महाराष्ट्र दिनापासून म्हणजेच १ मेपासून परवानाधारक रिक्शा आणि टॅक्सी चालक यांना मराठी भाषा येणे अनिवार्य करण्यात येणार आहे. मोटार परिवहन विभागाच्या ५९ प्रादेशिक आणि उपप्रादेशिक कार्यालयांद्वारे याविषयी परवाना पडताळणी मोहीम राबवण्यात येणार आहे.
आजपर्यंतच्या शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचा परिणाम ! कधीतरी कारवाई करून जनतेला शिस्त लागणार नसून सतत त्यावर लक्ष ठेवणे आणि नियम मोडणार्यांना कठोर शिक्षा करणे आवश्यक !
दंड न भरलेल्या वाहनचालकांचा वाहन परवाना रहित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधातील सूचना वाहनमालकाच्या नोंदणीकृत भ्रमणभाष क्रमांकावर ‘MHPECH-G’ या अधिकृत ‘शॉर्ट कोड’ भ्रमणभाष संदेशाद्वारे पाठवण्यात येणार आहे.
रिक्शाचालक बेशिस्तपणे वागण्यास उत्तरदायी असणार्यांना उपप्रादेशिक परिवहन विभागातील अधिकार्यांवरही कारवाई होणे आवश्यक !
मिरज-पंढरपूर महामार्गावर नागज फाटा येथे १६ जानेवारीच्या रात्री २ वाजता बेळगावकडे शेतीमाल घेऊन जाणार्या श्री. अण्णासाहेब अडसूळ आणि श्री. भारत कापसे या २ शेतकर्यांना उपप्रादेशिक परिवहन विभागातील पोलीस असल्याचे सांगून एका बनावट पोलिसाने लुबाडले आहे.
१ महिन्यात तरी वाहनांवर पाटी बसवली जाणार का ?