अंतरवाली सराटी येथील हिंसाचारात सहभागी ४३ जणांचा शोध चालू !
अंतरवाली सराटी येथे झालेल्या दगडफेक प्रकरणी ३०० हून अधिक जणांवर गुन्हे नोंद झालेले आहेत. आतापर्यंत तिघांना अटक झाली आहे.
अंतरवाली सराटी येथे झालेल्या दगडफेक प्रकरणी ३०० हून अधिक जणांवर गुन्हे नोंद झालेले आहेत. आतापर्यंत तिघांना अटक झाली आहे.
दंड न भरणारे प्रवासी आणि तिकीट न देता पैसे स्वतःच्या खिशात घालणारे बसवाहक पहाता माणूस नैतिकदृष्ट्या किती अधोगतीला गेला आहे, ते दिसून येते !
वाहतूक खात्याकडे चालक परवाने रहित करण्याचे एकूण ८ सहस्र ७०० प्रस्ताव आलेले आहेत, तसेच वारंवार वाहन चालवतांना भ्रमणभाष हाताळणारे एकूण २ सहस्र ५०० चालकांचे चालक परवाने रहित करण्याचा प्रस्ताव आलेला आहे.
नुकत्याच एका कदंब बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत बस चालवत असलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर कदंब महामंडळाने मद्यप्राशन करून बस चालवण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी उपाययोजना आखल्या आहेत.
राज्य परिवहन प्राधिकरणाने दीपावली सणानिमित्त महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे दरपत्रक ठरवून दिलेले आहे. खासगी बस वाहतूकदारास या दराच्या ५० टक्के अधिक आकारणी करण्यास अनुमती देण्यात आली आहे.
निलंबित कदंब बसचालकाचा चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) रहित केला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. ते एका पत्रकार परिषदेत संबोधित करत होते.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आर्.टी.ओ.) निश्चित करून दिलेल्या कमाल तिकिट दरापेक्षा अधिक तिकिट रक्कम वसूल करणार्या खासगी वाहतूकदारांवर कारवाई करणार. तक्रारदारांनी थेट परिवहन विभागाच्या ‘८२७५३०३१०१’ या भ्रमणभाष क्रमांकावर ‘व्हॉट्सअॅप’या सामाजिक माध्यमातून तक्रार करावी.
नांदेड आणि बीड जिल्ह्यांत बसगाड्यांवर दगडफेक करण्यात आल्याने वातावरण तणावपूर्ण झाले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व बसगाड्या सेवा रहित करण्यात आली आहे.
समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघाताला उपप्रादेशिक परिवहन विभागाचे २ अधिकारी उत्तरदायी असल्याचे निदर्शनास आले असून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. प्रदीप राठोड आणि नितीनकुमार गणोरकर असे या निलंबित करण्यात आलेल्या अधिकार्यांची नावे असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
शहरातील महापालिकेची परिवहन व्यवस्था कोलमडलेली आहे. त्यामुळे शहरवासियांसमोर शहरांतर्गत प्रवास करण्यासाठी रिक्शाविना पर्याय नाही. शहरात सध्या १५ सहस्र रिक्शा धावत आहेत; पण शहरातील अधिकृत रिक्शा थांब्यांची संख्या केवळ २३९ इतकी आहे.