मध्यप्रदेशात बस आणि चारचाकीच्या भीषण अपघातात ११ ठार

राज्यातील बैतुल-अमरावती राज्य महामार्गावर ३ एप्रिलच्या उत्तररात्री रिकामी प्रवासी बस आणि ‘तवेरा’ चारचाकी गाडी यांचा भीषण अपघात झाला. यात चारचाकीतील ११ जणांचा जागीच मृत्यू झाला.

वारकर्‍यांनी सूर्याेदय ते सूर्यास्तापर्यंतच चालावे ! – शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक 

वारीमधील अपघात हे रात्री आणि पहाटेच्या वेळी अधिक प्रमाणात झाले आहेत. त्यामुळे सरदेशपांडे यांच्या आदेशानुसार दिंडी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करताच प्रत्येक तालुक्यातील त्या-त्या पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी वारी मार्गावर सातत्याने गस्त घालतील.

(म्हणे) ‘मोरबी पूल कोसळणे, ही देवाची इच्छा होती !’

आरोपीचे न्यायालयात वक्तव्य
स्वतःचा निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणा यांमुळे झालेल्या अपघाताचे खापर देवावर फोडणार्‍यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे !

चेन्नईत ३० वर्षांनंतर आलेल्या मुसळधार पावसामुळे २ जणांचा मृत्यू

शहरात येत्या २४ घंट्यांत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आल आहे.

झुलती व्यवस्था !

या घटनेच्या एक दिवस अगोदर घटनेशी साधर्म्य असलेले काही ट्वीट्स करण्यात आले होते. म्हणजे उद्या काय होणार आहे, हे आदल्या दिवशीच अप्रत्यक्षपणे सांगण्यात आले होते. तरीही पोलीस आणि प्रशासन ढिम्मच ! सत्य जनतेसमोर त्वरित आले पाहिजे, तरच हा अपघात होता कि घातपात ? हे कळू शकेल.

कार्तिकी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे जाणार्‍या दिंडीमध्ये चारचाकी वाहन घुसून ७ भाविकांना चिरडले !

मृत वारकरी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील जठारवाडी गावाचे रहिवासी आहेत. ही दिंडी कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने पायी पंढरपूरकडे निघाली होती. घायाळ झालेल्या वारकर्‍यांना सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

१३४ लोकांच्या मृत्यूला उत्तरदायी कोण ?

‘मोठ्या अपघातांमागील उत्तरदायींना शिक्षा होते’, असे कुणीही ठामपणे म्हणू शकत नाही. भारतियांची संवेदनशीलता काही घंटे किंवा काही दिवसांचीच असते. या घटनेविषयीही वेगळे काही होईल, असे म्हणणे धाडसाचेच ठरेल !

मोरबी (गुजरात) येथील झुलता पूल कोसळल्याने मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १३४  

या घटनेची विशेष अन्वेषण पथकाकडून चौकशी करण्यात येणार आहे.

मोरबी (गुजरात) येथे झुलता पूल कोसळून १० जणांचा मृत्यू

आतापर्यंत १० जणांचे मृतदेह सापडले आहेत. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच हा पुलाचे नूतनीकरण करून लोकांसाठी पुन्हा उघडण्यात आला होता.

काश्मीरमध्ये जलविद्युत् प्रकल्पात दरड कोसळून चौघांचा मृत्यू

‘रॅटल’ जलविद्युत् प्रकल्प चिनाब नदीवरील प्रस्तावित प्रकल्प आहे.