भारतात ‘राष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य’ कायदा लागू करायला हवा ! – चेतन जनार्दन, हिंदु जनजागृती समिती
‘अनफोल्डिंग’ संस्थेने ५० सहस्र गावे दत्तक घेतली असून तेथील १ लाख लोकांचे धर्मांतर झाले आहे. भारतात ‘सेक्युलॅरिझम’च्या (धर्मनिरपेक्षतेच्या) नावाखाली अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन होत आहे.