खवल्यांची तस्करी करणार्या रत्नागिरी जिल्ह्यातील दोघांना कुपवाड येथे अटक
पोलिसांनी संशयित इम्रान अहमद मुलाणी, अलोरे आणि दिनेश गोपाळ डिंगणकर चिंद्रवळे, यांच्याकडून ४ किलो ७५० ग्रॅम वजनाची अनुमाने ११ लक्ष ८७ सहस्र ७०० रुपये किमतीची खवले हस्तगत केले.
पोलिसांनी संशयित इम्रान अहमद मुलाणी, अलोरे आणि दिनेश गोपाळ डिंगणकर चिंद्रवळे, यांच्याकडून ४ किलो ७५० ग्रॅम वजनाची अनुमाने ११ लक्ष ८७ सहस्र ७०० रुपये किमतीची खवले हस्तगत केले.
उन्हाळ्याच्या सुट्टी लागल्यानंतर गाड्यांना प्रचंड गर्दी होत असते. ही गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने कोकणात जाणार्या प्रवाशांसाठी २६ उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
आपल्या देशावर कधी ? कुणी ? किती ? आक्रमणे केली, ब्रिटिशांनी देशाचा अभ्यास करून आपल्याला आपल्या संस्कृतीपासून कसे दूर नेले ? याविषयी पू. भिडेगुरुजीनी विस्तृतपणे सांगितले.
रत्नागिरी जिल्हा सर्वच क्षेत्रात अग्रेसर रहावा, यासाठी सातत्याने प्रयत्न चालू आहेत. यामध्ये स्थानिक आणि नागरिक यांचे योगदान महत्त्वाचे आहे.
या निवडणुकीत ११ जागांसाठी १४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सहकारी संस्था मतदार संघातून १ सहस्र ६२१, तर ग्रामपंचायत मतदार संघातून १ सहस्र ७९४ मतदारांनी मतदान केले.
येथील आंदोलन ३ दिवसांसाठी स्थगित करण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे. ‘पुढील ३ दिवसांमध्ये प्रकल्पाचे माती सर्वेक्षण थांबले नाही, तर पुन्हा आंदोलन करू’, अशी चेतावणी आंदोलक काशिनाथ गोरले यांनी दिली.
पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्या तेजस्वी-ओजस्वी, धगधगत्या वाणीतून देव, देश आणि धर्म समजण्यासाठी सर्वांनी या व्याख्यानाला आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
राकेश रमेश चव्हाण (वय ३६ वर्षे) याने अल्पवयीन मुलीला धमकी देत पळवून नेण्याचा प्रयत्न केल्यामुळे पॉक्सो न्यायालयाकडून त्याला ३ वर्षे कारावास आणि ६ सहस्र रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
श्री देव भैरीची मिरवणूक काढल्याच्या प्रकरणी नागरिकांच्या दोषसिद्धीसाठी कोणताही सबळ, संयुक्त पुरावा न्यायालयापुढे ठेवण्यात आलेला नसल्याने सर्वांची निर्दाेष मुक्तता करण्यात आली.
कोकणात वन्यप्राण्यांमुळे होणार्या हानीविषयी हानी टाळण्यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह हिमाचल प्रदेशच्या धर्तीवर माकडांचे निर्बिजीकरण करण्याची शिफारस करण्यात आली आहे.