डिझेल परताव्यापोटी रत्नागिरी जिल्ह्याला ७ कोटी ७३ लाख रुपये संमत

राज्यशासनाने जिल्ह्यासाठी डिझेल परताव्यापोटी ७ कोटी ७३ लाख १४ सहस्र रुपये संमत केले आहेत. त्यामुळे येथील मासेमारांना दिलासा मिळाला आहे.

होळीसाठी कोकण रेल्वेमार्गावर ८ विशेष गाड्या

कोकणात होळी सणाला अनेक मुंबईकर गावी येत असतात, याच पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासन कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या चालवणार आहे.

दापोलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विकासकामांचे  भूमीपूजन

येथील श्री काळकाई मंदिर सभामंडप बांधकामासाठी २ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी संमत करण्यात आला आहे. या कामाचा शुभारंभ कोनशिलेचे उद्घाटन या वेळी करण्यात आले.

जिल्हा परिषद शिक्षकांची अद्यापही ९८६ पदे रिक्त

जिल्ह्यातील शिक्षक भरती गेली अनेक वर्षे रखडली होती. आंतरजिल्हा स्थानांतरामुळे शिक्षकांची संख्याही प्रतीवर्षी वाढत होती. शिक्षक अल्प असल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी होत होती.

राजापूर तालुक्यातील यशवंतगडाची शिवप्रेमींनी केली स्वच्छता !

छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचे महत्त्वपूर्ण अंग असलेले आणि मावळ्यांच्या बलीदानाने पावन झालेले गडकोट म्हणजे स्वराज्याचा अनमोल ठेवा आहे.

सुखाच्या मागे न लागता आत्मिक समाधानाकरता प्रयत्न करा ! – डॉ. निशीगंधा पोंक्षे

‘सीए इन्स्टिट्यूट’च्या रत्नागिरी शाखेच्या वतीने महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. निशीगंधा पोंक्षे यांनी आत्मिक समाधानाकरता प्रयत्न करण्याचे महिलांना आवाहन केले.

मंदिरांचे जतन, संवर्धन आणि विश्वस्तांचे संघटन यांसाठी रत्नागिरी येथे १० मार्चला होणार महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशन !

मंदिर न्यास अधिवेशन केवळ निमंत्रितांसाठी असून अन्य कुणाला सहभागी व्हायचे असल्यास ९४२२०५०५६०, ८९८३२६५७५९ या क्रमांकांवर संपर्क साधून रजिस्ट्रेशन करण्याचे आवाहन महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून करण्यात आले आहे. 

राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळेबुवा ऐकवणार रामकथा

कार्यक्रमाकरता सर्वांना विनामूल्य प्रवेश असून प्रतिवर्षीप्रमाणेच कीर्तनसंध्या महोत्सवाचा आस्वाद घेण्याचे आवाहन कीर्तनसंध्या परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

९ मार्चला मुख्यमंत्री शिंदे दापोलीत : विकासकामांचे होणार भूमीपूजन आणि सभा

खेड ते दापोली या प्रमुख राज्य मार्गासाठी ९८ कोटी रुपये संमत करण्यात आले असून विसापूर रस्त्यासाठी ३५ कोटी रुपयांचा निधी संमत झाला आहे.

ग्राहक पेठमधून महिलांना सकारात्मक ऊर्जा ! – सौ. युगंधरा राजेशिर्के

महिलादिनानिमित्त दैवज्ञ भवन येथे रत्नागिरी ग्राहक पेठ आयोजित महिला बचत गट, उद्योगिनींच्या वस्तू प्रदर्शन १० मार्चपर्यंत सकाळी ११.०० ते रात्रौ ८.३० या वेळेत सर्वांसाठी खुले रहाणार आहे.