२ महिन्यांपासून पाणीटंचाईचा सामना करणार्‍या वडगाव शेरी(पुणे) येथील महिला आंदोलनावर ठाम !

पाण्यासारखी जीवनावश्यक सुविधा मिळण्यासाठी महिलांना आंदोलन करावे लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !

सोसायट्यांच्या स्वयं पुनर्विकासासाठी क्लस्टरचा निर्णय लवकरच घेऊ ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

सोसायट्यांच्या (गृहनिर्माण प्रकल्पाच्या) स्वयं पुनर्विकासाला चालना देण्यासाठी समूह स्वयंपुनर्विकासाचा (क्लस्टर) लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

दांडेकर पूल येथील जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय !

ऐन उन्हाळ्यात जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले याचे दायित्व कोण घेणार ?

औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांना मनुस्मृतीप्रमाणे मारलेले नाही !

औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांना मनुस्मृतीप्रमाणे मारले, याला कोणताही तार्किक किंवा समकालीन आधार नाही. कोणताही ऐतिहासिक आधार नाही. तर्काला व्याप्तीची आवश्यकता असते.

पुणे पोलिसांनी पावणे आठ कोटींचे अमली पदार्थ नष्ट केले !

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात गेल्यावर्षी ९ पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या ५७ गुन्ह्यांमध्ये अमली पदार्थांचा ७ कोटी ७६ लाख रुपये (७८८ किलो) किंमतीचा साठा जप्त केला होता.

पुणे येथे अधिक लाभाचे आमीष दाखवून दीड कोटी रुपयांची फसवणूक !

अधिक लाभाच्या मागे लागल्यास काय होते हे दर्शवणारा प्रसंग !

उरळीकांचन (पुणे) येथे महिलेचा विनयभंग करणार्‍याला २४ घंट्यांत अटक !

आरोपीने पीडितेला शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणी पीडितेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.

पुणे : औरंगजेबाचे चित्र आणि ‘रील्स’ ठेवल्यावरून ५ मुसलमानांच्या विरुद्ध गुन्हा !

याचा सरळ अर्थ होतो की, संबंधित मुसलमानांचा औरंगजेब हा आदर्श आहे. यातून त्यांची मानसिकता काय आहे आणि त्यांच्या मनात हिंदुद्वेष कसा भिनलेला आहे, हे वेगळे सांगायला नको.

लोणी कॉर्नर ते कवडी पाट पथकर नाक्यापर्यंत वाहनांच्या ५ किलोमीटर रांगा !

पुणे शहरात अवजड वाहनांना बंदी घातल्याने कवडीपाट पथकर नाक्यापासून लोणीपर्यंत ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे या रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रचंड वाहतूककोंडी झालेली होती.

ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. विजय केळकर यांना यंदाचा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ घोषित !

डॉ. विजय केळकर यांना अर्थशास्त्र क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी वर्ष २०२५ चा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ प्रदान करण्याचा निर्णय ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने घेतला आहे.