तुळापूर (पुणे) येथे छत्रपती संभाजी महाराज यांची ३३५ वी पुण्यतिथी शंभूभक्तांच्या उपस्थितीत उत्साहात साजरी !

खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी खासदार आढळराव पाटील यांचे पुत्र अपूर्व आढळराव पाटील यांच्यासह शंभूभक्तांनी तुळापूरला भेट देत शंभूराजांना अभिवादन केले.

पुणे येथे किरकोळ कारणातून तरुणीचे कपडे फाडणार्‍या धर्मांधांवर गुन्हा नोंद !

लोकसंख्येत अल्पसंख्यांक धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !

लोकसभा मतदानदिनी पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद रहाणार ?

पुणे लोकसभा मतदारसंघात १३ मे या दिवशी मतदान होणार आहे. त्याकरता पाणीपुरवठा विभागातील कर्मचार्‍यांना १२ आणि १३ मे या दोन्ही दिवशी निवडणुकीचे काम देण्यात येणार आहे.

‘भगवान परशुराम जन्मोत्सव समिती २०२४’च्या निमंत्रकपदी विश्वजीत देशपांडे यांची निवड !

१० मे या दिवशी भगवान परशुराम जन्मोत्सव आहे. या उत्सवाच्या संयोजनासाठी एक संयोजन समिती बैठकीत सिद्ध करण्यात आली असून संयोजन समितीच्या निमंत्रकपदी ‘परशुराम सेवा संघा’चे प्रदेशाध्यक्ष श्री. विश्वजीत देशपांडे यांची निवड एकमताने करण्यात आली.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलीदानाचे स्मरण करून हिंदूंनी संघटित व्हावे ! – ह.भ.प. अनिल महाराज देवळेकर

आज सर्व हिंदू संघटित झाले, तरच धर्मरक्षण होईल, यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलीदानाचे स्मरण करून हिंदु धर्माचे रक्षण करण्यासाठी सर्व हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे.

आयुष मंत्रालयाच्या वतीने पुणे येथे योग महोत्सवाचे आयोजन !

आंतरराष्ट्रीय योग दिवसाला काही अवधी शेष असतांना या सोहळ्यानिमित्त पुणे येथील वाडिया महाविद्यालयाच्या क्रीडांगणात आयोजित केलेल्या योग महोत्सवाला योगप्रेमींनी प्रतिसाद दिला.

मराठा समाज निवडणुकीत रोष व्यक्त करील ! – मनोज जरांगे

ते पुढे म्हणाले की, राज्यातील मराठा समाजाच्या मनात खदखद आहे. मराठा समाजाला आरक्षण देतो, असे सांगून उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी धोका दिला. सरकारने सगेसोयर्‍याची अधिसूचना काढली; मात्र त्याची कार्यवाही केली नाही.

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसमध्ये ‘कॅशलेस प्रणाली’ बंद !

अनेक वाहकांकडे असलेल्या यंत्रात ‘नेटवर्क’ समस्येमुळे ही यंत्रणा प्रतिसाद देत नाही. त्यामुळे सर्वच ‘पी.एम्.टी.’च्या बसमध्ये सध्यातरी ‘कॅशलेस प्रणाली’ बंदच असल्याने वाहक रोख पैसे घेऊनच प्रवाशांना तिकीट देतात.

दौंड (पुणे) पोलिसांनी कत्तलीसाठी जाणार्‍या २१ रेड्यांचे प्राण वाचवले !

सातत्याने घडणार्‍या गोवंशियांच्या हत्या थांबवण्यासाठी हिंदूंनी प्रशासनाकडे वैध मार्गाने पाठपुरावा करणे आवश्यक !

Pune Fanatics Samosa Jihad : कंत्राट न मिळाल्याने धर्मांधांनी सामोशामध्ये भरले निरोध, पानमसाला आणि दगड !

खाद्यपदार्थांत थुंकी मिसळण्याचे कृत्य धर्मांध करत होतेच, आता हे किळसवाणे कृत्य उघडकीस आले आहे. इतरांच्या आरोग्याशी खेळणारा धर्मांधांचा हा ‘अन्न जिहाद’ न थांबणारा आहे, हेच लक्षात येते. त्यामुळे अशा विकृतांकडील पदार्थ खायचे का ?, ते जनतेने ठरवावे !