पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली कोरोना लस !
आपले डॉक्टर आणि वैज्ञानिक यांनी ज्या जलद गतीने काम केले ते कौतुकास्पद आहे. भारताला कोविडमुक्त बनवूया.-पंतप्रधान नरेंद्र मोदी
आपले डॉक्टर आणि वैज्ञानिक यांनी ज्या जलद गतीने काम केले ते कौतुकास्पद आहे. भारताला कोविडमुक्त बनवूया.-पंतप्रधान नरेंद्र मोदी
ब्राह्मण महासंघ पुणे जिल्ह्याच्या वतीने वीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ मिळण्यासाठी ५५ सहस्र स्वाक्षर्या घेऊन त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्याच्या कार्यक्रमाचा प्रारंभ २६ फेब्रुवारी या दिवशी रमणबाग चौकातून झाला.
येथील मैदानात २२ फेब्रुवारी या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेनंतर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मैदानात जाऊन गंगाजल शिंपडून त्याचे ‘शुद्धीकरण’ केले. तृणमूल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप यादव यांच्या नेतृत्वाखाली हे शुद्धीकरण करण्यात आले.
देशातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणार्यांना कार्यक्रमाला बोलावण्यामागील आयोजकांचा हेतू काय आहे ? याची चौकशी व्हायला हवी. या प्रकरणी दोषी असणार्यांवर कारवाई करण्यात यावी !
भारताच्या पंतप्रधानांची प्रतिमा मलीन करण्यासाठी इम्रान प्रयत्न करत आहेत .
‘सत्ता मिळवणे हा पक्षाचा मुख्य हेतू नसून लोकसेवा हा हेतू आहे’, असेही नरेंद्र मोदी म्हणाले. ते पक्षाच्या नेत्यांना मार्गदर्शन करत होते.
छत्रपती शिवाजी महाराजांची ‘जगदंबा’ तलवार भारताला परत न देणार्या इंग्लंडच्या क्रिकेट संघाला महाराष्ट्राच्या भूमीवर क्रिकेट खेळू देणार नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष मुसलमान विरोधी नसून नरेंद्र मोदी यांनीच भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांना राष्ट्र्रपती केले, असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.
कोरोना काळातील लसीकरण, किसान सन्मान योजना, विनामूल्य गॅसचे वाटप या योजना राबवल्याचे मोदी सरकार सांगत आहे; परंतु सरकारी तिजोरीतून वाटलेल्या पैशांहून अधिक पैसे मोदी सरकारने जनतेच्या खिशातून काढले आहेत.
वि.द. बर्वे यांनी पुढे म्हटले आहे की, ज्या शेतकर्यांची नावे सात-बाराच्या उतार्यावर असतील त्यांनाच मताचा अधिकार देऊन सार्वत्रिक मतदान घेऊन ज्यांची बाजू खरी असेल, हे सिद्ध होऊ द्या. ‘दूध का दूध और पानी का पानी’, ठरवण्याचा अधिकार शेतकर्यांना लाभू द्या.