सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यावर साधनेला आरंभ करून स्वतःत चांगले पालट अनुभवणारे कागल (जि. कोल्हापूर) येथील ‘शिवसेनेचे शहरप्रमुख’ श्री. किरण भालचंद्र कुलकर्णी !
स्वतःतील पालटांविषयी त्यांना लक्षात आलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
स्वतःतील पालटांविषयी त्यांना लक्षात आलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
‘पूर्वीच्या युगांत साधना म्हणून नामस्मरण करायचे. त्या काळी लोक सात्त्विक असल्यामुळे त्यांना नामजप करणे शक्य असायचे.
मन होते भरले ‘नकारात्मक’ विचाराने । ‘सकारात्मक’ झाले ते भाववृद्धी सत्संगाने ।। मन भरले होते ‘प्रतिमा जपणे’ या अहंच्या पैलूने । मनमोकळे केले त्याला आढावा सत्संगाने ।।
या लेखात कु. नंदन मधील त्याच्यातील प्रेमभाव, इतरांना समजून घेण्याची वृत्ती आणि उत्तम निरीक्षणक्षमता इत्यादी दैवी गुण पाहूया.
वर्ष २०१८ मध्ये पितृपंधरवडा चालू असतांना माझ्या मानसिक त्रासात वाढ झाल्याचे माझ्या लक्षात आले. देवानेच मला त्यावर मात करायला बळ दिले. अष्टमीच्या दिवशी मी ध्यानमंदिरात दत्तगुरूंचा नामजप करण्यासाठी बसले असतांना मला पुढील दृश्य दिसले…
स्वभावदोष आणि ते दूर होण्यासाठी केलेले प्रयत्न अन् त्यात सौ. मनीषा पाठक यांचे लाभलेले साहाय्य !
माझी आई कोरोना महामारीचा संसर्ग चालू होण्यापूर्वी सांगलीला एका कार्यक्रमासाठी घरी गेली होती. त्यानंतर दळणवळण बंदीमुळे तिला देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात येता आले नाही.
मुलांवर लहान वयापासून साधनेचे संस्कार केल्यामुळे ‘मुले कशी घडतात ?’, याचे नंदन हे एक उदाहरण आहे. ‘नंदनवर त्याच्या आईने साधनेचे कसे संस्कार केले ?, हे शिकायला मिळेल.
सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचा भाद्रपद शुक्ल पक्ष षष्ठी (१२.९.२०२१) या दिवशी वाढदिवस झाला. त्या निमित्ताने पू. शिवाजी वटकर यांनी त्यांच्या चरणी अर्पण केलेले कवितारूपी कृतज्ञतापुष्प !
दैनिक ‘सनातन प्रभात’ची सेवा साधना म्हणून होण्यासाठी आमचे संस्थापक-संपादक परात्पर गुरु डॉ. आठवले आम्हाला गेली २३ वर्षे अव्याहतपणे मार्गदर्शन करत आहेत.