नेपाळमध्ये पुन्हा हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठीच्या अभियानाला प्रारंभ !
पदच्युत केलेेले राजे ज्ञानेंद्र शहा यांनी अभियानाला दाखवला हिरवा झेंडा !
पदच्युत केलेेले राजे ज्ञानेंद्र शहा यांनी अभियानाला दाखवला हिरवा झेंडा !
चीन सदैव भारत आणि नेपाळ यांच्या संबंधात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत असतो. नेपाळही चीनच्या प्रभावाखाली येऊन भारताला लांब ठेवण्याचा सतत प्रयत्न करत असतो; परंतु शाळिग्राम यात्रेने त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे.
नेपाळमध्ये अनेक पक्षांना हाताशी धरून पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांनी युती सरकार स्थापन केले होते; मात्र सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाने पाठिंबा काढून घेतल्यामुळे सरकार संकटात सापडले आहे.
या शाळिग्राम शिळेवरच भगवान विष्णूंचे निवासस्थान असल्याचे मानले जाते. शाळिग्राम शिळेद्वारे घडवलेल्या मूर्तीद्वारे सुखी जीवन, समृद्धी, वाईट शक्तींपासून संरक्षण, उत्तम आरोग्य, वैश्विक आनंद आणि देवाची कृपा हे ६ लाभ होतात, अशी मान्यता आहे.
२० वर्षात नेपाळमध्ये उभारले ७० चर्च !
विमानातील एकाही व्यक्तीला जिवंत बाहेर काढता आलेले नाही. येथे साहाय्यता कार्य करणार्यांच्या मते विमानातील सर्वच जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे.
नेपाळमध्ये वर्ष २००८ मध्ये शहा राजघराण्यातील शेवटचे राजे ग्यानेंद्र यांना पायउतार होण्यास भाग पाडण्यात आल्यानंतर तेथील राजेशाही संपली.
नेपाळने आर्थिक गैरव्यवहार आणि आतंकवाद्यांना होणारा अर्थपुरवठा यावर अपेक्षित नियंत्रण न ठेवल्याने त्याचा ‘फायनेंशियल अॅक्शन टास्क फोर्स’च्या (‘एफ्.ए.टी.एफ्.’च्या) करड्या सूचीत समावेश होण्याची शक्यता आहे.
भारत समर्थक नेपाळी नेते देउबा यांच्या पक्षाशी युती करून नंतर त्यांचा विश्वासघात करून भारतविरोधी के.पी. ओली शर्मा यांच्याशी हातमिळवणी करून पंतप्रधान पदी बसलेले प्रचंड यांच्यावर कोण विश्वास ठेवणार ?
चीनसमर्थक ओली यांच्याशी हातमिळवणी !
भारताचे समर्थक शेर बहादुर देउबा यांना झटका !