श्री जगन्नाथ मंदिराची ३५ सहस्र एकर भूमी विकण्याचे वृत्त पूर्णतः चुकीचे ! – मंदिर प्रशासनाचे स्पष्टीकरण

श्री जगन्नाथ मंदिराची भूमी विकण्याचे वृत्त पूर्णपणे खोटे आहे. प्रसारमाध्यमांनी याला चुकीच्या पद्धतीने प्रकाशित केले आहे.

देशातील ४२ सहस्र शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची, तर १५ सहस्र शाळांमध्ये शौचालयांची सोय नाही ! – केंद सरकारची माहिती

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही अशी स्थिती असणे हे आतापर्यंतच्या  शासनकर्त्यांना लज्जास्पद ! सरकारने ही स्थिती सुधारण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावेत !

विद्यार्थ्यांना श्रीराम आणि श्रीकृष्ण यांची पूजा न करण्याची अन् हिंदु धर्माचे पालन न करण्याची दिली शपथ !

सरकारी समितीच्या सचिवपदी असलेल्या आयपीएस् अधिकार्‍याने विद्यार्थ्यांना अशी शपथ देणे; म्हणजे ‘तेलंगाणा राष्ट्र समिती सरकारकडून सरकारीयंत्रणांचा वापर करून चालवण्यात आलेला हा हिंदुविरोधी उपक्रम !

प्रयागराज पोलीस महानिरीक्षकांकडून रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत भोंगे लावण्यावर बंदीचा आदेश !

भोंग्यांच्या वापरावर बंदी आहे हे पोलिसांच्या लक्षात येऊनही ते ‘मशीद आहे’ म्हणून नेहमीप्रमाणे धर्मांधांना घाबरून शेपूट घालत आहेत.

कळंगुट येथील भारतातील पहिल्या ‘सेक्स टॉय शॉप’ प्रकरणी चौकशी करण्यात यावी ! – ‘गोवा वुमन्स फोरम’ची मागणी

गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ असल्याने अशा प्रकारचे ‘सेक्स टॉय शॉप’ उघडले आहे, या बातमीमुळे गोवा शासनाने असे दुकान उघडण्यास अनुज्ञप्ती दिली आहे, असा अर्थ होतो.’’

ऐतिहासिक किल्ला विशाळगडाचे ‘इस्लामीकरण’ : धर्मांधांचे षड्यंत्र अन् प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष !

विशाळगडावर मोठ्या प्रमाणात होत असलेल्या या अतिक्रमणाकडे धृतराष्ट्र-गांधारी वृत्तीचा पुरातत्व विभाग, ग्रामपंचायत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे या गडाचे पावित्र्य राखण्यासाठी हिंदूंनाच कंबर कसावी लागणार आहे.

मंदिरे हीच ‘लक्ष्य’ !

उत्तरप्रदेशच्या गाझियाबाद येथील डासना क्षेत्रात असलेले देवीचे मंदिर हे सध्या चर्चेचा विषय बनले आहे. देशात एखादी गोष्ट चर्चेत येणे अथवा आणली जाणे; म्हणजे त्यासंबंधी काहीतरी वाद निर्माण झाल्यामुळे अथवा बहुतेक वेळी तो सिद्ध केल्यामुळे ! डासनादेवी मंदिराची गोष्टही काहीशी तशीच !

शरजील उस्मानीचा जबाब पुणे पोलिसांनी नोंदवला !

अलिगड मुस्लिम विद्यापिठामधील माजी विद्यार्थी नेता शरजील उस्मानी याने येथे ३० जानेवारी २०२१ या दिवशी आयोजित केलेल्या एल्गार परिषदेत ‘हिंदु समाज सडलेला आहे’, असे वक्तव्य केले होते.

तक्रारीनंतर प्रयागराज येथील मशिदीने भोंग्यांची दिशा पालटून आवाजही केला न्यून !

कुलगुरूंच्या तक्रारीनंतर पोलीस आणि प्रशासन अद्याप निष्क्रीयच ! मशिदींवरील भोंग्यांमुळे भारतातील कोट्यवधी लोकांना त्रास होत आहे; मात्र प्रशासन आणि पोलिस यांची शेपूट घालण्याच्या वृत्तीमुळे जनतेने तक्रार केल्यावरही कारवाई करण्याचे कुणाचेही धाडस होत नाही.

केरळमधील कोडुंगल्लूर येथील भद्रकाली मंदिरात आयोजित उत्सवात धार्मिक विधी करण्यावर प्रशासनाकडून बंदी !

केरळमधील साम्यवादी सरकारच्या काळात हिंदूंच्या धार्मिक विधींवर बंदी घातली जाणे हा हिंदुद्वेषच होय ! अन्य धर्मियांच्या एखाद्या धार्मिक कृतीवर बंदी घालण्याचे धाडस साम्यवादी सरकार दाखवेल का ?