आज देशाला कशाची आवश्यकता आहे ?

आज देशाला कशाची आवश्यकता आहे ?

आज आपल्या देशाला जर कशाची आवश्यकता असेल, तर ती म्हणजे लोखंडी स्नायूंची आणि पोलादी मज्जातंतूंची आहे. आज आपल्या देशाला आवश्यकता आहे, दुर्दम्य इच्छाशक्तीची, जी विश्वाची गूढ रहस्ये उकलील…

व्यक्ती वा राष्ट्र थोर होण्यासाठी काय करायला हवे ?

व्यक्ती वा राष्ट्र थोर होण्यासाठी काय करायला हवे ?

जे चांगले बनण्याचा आणि चांगले कार्य करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्या सर्वांना साहाय्य करणे.’

प्राणिमात्रांवरील दयेपोटी (भूतदयेतून) उपचार करतो, तो वैद्य सर्वांहून श्रेष्ठ !

प्राणिमात्रांवरील दयेपोटी (भूतदयेतून) उपचार करतो, तो वैद्य सर्वांहून श्रेष्ठ !

रुग्णाच्या स्थितीविषयी आत्यंतिक करुणा असायला हवी

रेल्वेत अनधिकृतपणे वावरणार्‍यांवर कठोर कारवाई केव्हा ?

रेल्वेत अनधिकृतपणे वावरणार्‍यांवर कठोर कारवाई केव्हा ?

भिकारी, तृतीय पंथीय, बेकायदेशीर फेरीवाले हे सर्वच अनधिकृतपणे वावरत अवैध वा देशद्रोही कृत्ये करत असतात

आतापर्यंत किती मशिदी आणि चर्च यांचे सरकारीकरण झाले आहे ?

आतापर्यंत किती मशिदी आणि चर्च यांचे सरकारीकरण झाले आहे ?

‘श्रीराममंदिरातील दानाच्या चोरीनंतर श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास रहित करून तेथे वैष्णोदेवी श्राईन बोर्डाच्या धर्तीवर नवी व्यवस्था निर्माण केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

स्वामी विवेकानंद यांच्या दृष्टीकोनातून भारताचे महत्त्व

स्वामी विवेकानंद यांच्या दृष्टीकोनातून भारताचे महत्त्व

‘पाश्चात्त्य देशात जाण्यापूर्वी मी भारतावर प्रेम करत असे. आता तर भारतातील धूळही मला पवित्र वाटत आहे. तेथील हवासुद्धा मला पवित्र वाटते. भारत आता मला परमपवित्र धाम वाटतो, तो माझ्यासाठी आता तीर्थस्थान होऊन बसला आहे !’

चुकीची वीजदेयके पाठवणार्‍यांना काय शिक्षा करणार ?

चुकीची वीजदेयके पाठवणार्‍यांना काय शिक्षा करणार ?

‘गोवा राज्यातील अनुमाने ७ लाख ५० सहस्र ग्राहकांना सुधारित वीजदेयके पाठवण्यात आली आहेत, तर उर्वरित ग्राहकांची देयके सुधारण्याचे काम चालू आहे. त्रुटी असलेली सर्व देयके एका वर्षभरात दुरुस्त केली जाणार आहेत,

हिंदु मंदिरांचे महत्त्व !

हिंदु मंदिरांचे महत्त्व !

‘दक्षिणेतील काही प्राचीन मंदिरे आणि गुजरातमधील सोमनाथासारखे देवालय तुम्हाला पुष्कळ गोष्टी शिकवू शकतील. आपल्या हिंदूंच्या इतिहासाकडे पहाण्यासाठी कितीही ग्रंथ वाचून लाभणार नाही

आसक्ती काय घडवते ? याचे महाभारतातील एक उदाहरण

आसक्ती काय घडवते ? याचे महाभारतातील एक उदाहरण

‘द्रोण अन्यायाने लढत आहेत. अधर्माने अस्त्रांचा दुरुपयोग ते करत आहेत. तुझ्या (पांडवांच्या) सैन्याचा सर्वनाश होण्याची वेळ ओढवली आहे, तेव्हा द्रोणाचे बळ नाहीसे करणे आवश्यक आहे.

पाश्चात्त्य देशांची स्थिती !

पाश्चात्त्य देशांची स्थिती !

‘आज अवघे पाश्चात्त्य जगत जणू काही ज्वालामुखीच्या तोंडावर बसले आहे. उद्या त्याचा स्फोट होऊन त्याचे तुकडे तुकडे उडू शकतील. आशियाने सभ्यतेचे बीजारोपण केले…