अपघातामागील सत्य ४ वर्षांनंतर बाहेर येणे, हे पोलिसांना लज्जास्पद !

अपघातामागील सत्य ४ वर्षांनंतर बाहेर येणे, हे पोलिसांना लज्जास्पद !

कणकवली तालुक्यातील फोंडाघाटात दुचाकीचा अपघात होऊन ती दरीत कोसळल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती; मात्र आता ४ वर्षांनंतर यामागील सत्य बाहेर आले असून तो अपघात नव्हता, तर नियोजनपूर्वक त्या तरुणाची केलेली ती हत्या होती, हे उघड झाले आहे.

ईश्वराचा साक्षात्कार होण्यासाठी साधना करणेच आवश्यक !

ईश्वराचा साक्षात्कार होण्यासाठी साधना करणेच आवश्यक !

केवळ ‘ईश्वर ईश्वर’ अशा पोपटपंचीने आपल्याला ईश्वराचा साक्षात्कार होऊ शकणार नाही.

हिंदूंनी सावध होणे महत्त्वाचे !

हिंदूंनी सावध होणे महत्त्वाचे !

आम्हा हिंदु लोकांचे तर संघटित नसणे, हे एक मोठे दुर्दैव आहे आणि ते अशा टोकाला गेले आहे की, ‘हिंदूंना संघटित व्हा’, असे म्हणणाराच अस्पृश्य ठरतो. गठ्ठामताच्या लोभाने अस्पृश्य ठरवला जातो.

देशाचे अधःपतन होण्यामागील कारण

देशाचे अधःपतन होण्यामागील कारण

‘आपले प्राचीन सिद्धांत आणि रितीरिवाज वाईट होते; म्हणून भारताचे पतन झाले !’, असे नव्हे, तर या सर्वांचे जे निर्दिष्ट ध्येय होते,

सर्वांना सामावून घेणार्‍या एकत्र कुटुंबपद्धतीचे लाभ !

सर्वांना सामावून घेणार्‍या एकत्र कुटुंबपद्धतीचे लाभ !

प्रत्येक माणूस जन्मभर कमावणारा नसतो. कित्येक माणसे कधीच कमावती नसतात; पण म्हणून काही ती कुटुंबाबाहेर फेकली जात नसत. त्यांनासुद्धा घरात सन्मान्य वागणूक मिळायची.