‘शिवाजी विद्यापीठ’ नव्हे, तर ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’, या नामविस्तारासाठी आज कोल्हापूर येथे भव्य मोर्चा !

सन्मान छत्रपतींचा, स्वाभिमान महाराष्ट्राचा ! वेळ : दुपारी ३ वाजता मार्ग : दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर आयोजक : हिंदु राष्ट्र समन्वय समिती आणि हिंदु जनजागृती समिती

फसव्या घोषणा आणि स्वार्थ साधणारे पुढारी

एखाद्या व्यवस्थेतील दोष काढून टाकणे निराळे आणि काही दोष आहेत; म्हणून ती व्यवस्थाच नाकारणे निराळे ! व्यवस्था नाकारणे, हे फार अडचणी निर्माण करते. ‘पूर्वीची सर्व व्यवस्था क्रांतीच्या नावाने नाहीशी करून संपूर्ण नवीन व्यवस्था आम्ही निर्माण करतो…

साम्यवाद म्हणजे केविलवाणी शोकांतिका !

‘साम्यवादाचा हा प्रयोग आमच्या देशात झाला, ही आम्हा लोकांची एक केविलवाणी शोकांतिका आहे’, असे उद्गार रशियाचे मिखाईल गोर्बाचेव्ह आणि बोरिस येल्तसिन यांनी काढले.

संतांचे वागणे आणि त्यांच्याकडून काय शिकावे ?

सत्पुरुषांचा राग लोकांचे दोष नाहीसे व्हावे, यासाठी असतो. वाईट सवयी आत्मसुखाचा नाश करतात; म्हणून संत सतत दोष दाखवून लोकांना समुपदेश करत असतात. सामान्य माणसाने दुसरा माणूस त्याच पद्धतीने का वागतो ?

खरी वैज्ञानिक वृत्ती

खरी वैज्ञानिक वृत्ती म्हणजे प्रत्येक चमत्काराला सृष्टीने घातलेला एक नवा प्रश्न समजून तो सोडवण्याची धमक बाळगणारी असली पाहिजे.

हिंदु जनजागृती समितीचे ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’

१४ मार्च धूलिवंदन आणि १९ मार्च रंगपंचमी या दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत खडकवासला जलाशयाच्या भोवती मानवी साखळी करून जलाशयाचे प्रदूषण रोखण्यात येणार आहे. या अभियानाचे यंदाचे हे २३ वे वर्ष आहे.

नास्तिकतेच्या विरुद्ध हुंकार केलाच पाहिजे !

नास्तिकतेने सत्याची वस्त्रे पांघरून बुद्धीवादाचा आधार घेऊन पांडित्याचे कितीही प्रदर्शन केले, त्याला तर्काची झळाळी असली, तरीही नास्तिकता मुळात असत्यावर उभारलेली असते. तिला प्रामाणिकतेचा आधार नसतो.

वीर सावरकर उवाच

संतांची खरी थोरवी चमत्कारात नसून त्यांच्या पवित्र वाणीत, ग्रंथात, परोपकारी आणि उदात्त चारित्र्यातच साठवलेली आहे.

सावरकर तत्त्वज्ञान !

वर्ष १९३७ मध्ये कर्णावती (अहमदाबाद) मध्ये भरलेल्या हिंदु महासभेच्या अधिवेशनातील अध्यक्षीय भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी उद्घोषिले, ‘हिंदु हे स्वयमेव राष्ट्र्र आहे. अर्थात् आपल्या हिंदु राष्ट्रवादाचे तत्त्वज्ञान सांगण्यासाठी सावरकर यांनी वर्ष १९२३ मध्ये ‘हिंदुत्व’ हा प्रबंध लिहिला होता.

क्षात्रधर्म प्रखर झाला, तरच हिंदु धर्म टिकेल !

‘दंडकारण्यात ऋषिमुनींकरता असलेल्या यज्ञकार्यात राक्षस अडथळे आणून त्रास देत. तेव्हा यज्ञकार्य सुरळीत चालावे; म्हणून कुमार वयातील राम-लक्ष्मण यांनी त्यांच्या धनुर्विद्येच्या प्रभावाने राक्षसांचा विध्वंस केला आणि यज्ञकार्याला सुरक्षा दिली.