भारतीय चित्रपटसृष्टीचा उद्देशच हरपला आहे !

चित्रपटसृष्टीमध्ये समाजप्रबोधनाची अचाट शक्ती आहे; परंतु ती मानसिकता बाळगणारे दिग्दर्शक आणि निर्माते तुरळकच असतात. चित्रपट हे भारतियांसाठी केवळ मनोरंजनाचे साधन नसून उमेद निर्मिती आणि मार्गदर्शन यांचे साधन आहे, याचे भान सिनेसृष्टीने बाळगणे आवश्यक आहे.

कॅनडा हे आतंकवादी घटकांचे नंदनवन !

दुर्दैवाने कॅनडातील अनेक राजकारणी या आतंकवादी गटांना मते मिळवण्याचा स्रोत समजत असल्याने या गटांना त्यांच्या दुष्ट कारवाया करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळे कालांतराने कॅनडा हे ‘जगातील आतंकवादी घटकांचे नंदनवन’ म्हणून ओळखले जात आहे.

संस्कृत भाषेचे सौंदर्य

विद्वत्त्वं च नृपत्वं चं नैव तुल्यं कदाचन।
स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान् सर्वत्र पूज्यते॥
अर्थ : विद्वत्ता आणि राजेपण यांची बरोबरी कधीच होणार नाही. राजाला त्याच्या देशात मान दिला जातो, तर विद्वानांचा सर्वत्र आदर होतो.

हलाल जिहाद ?

इस्लामी अर्थव्यवस्थेच्या भीषण षड्यंत्राच्या विरोधात हिंदूंना जागृत करणारा ग्रंथ !

संस्‍कृत भाषेचे सौंदर्य !

माणसाचा आदर्श !
आपद़्‍सु न त्‍यजेद़् धैर्यम् संपत्‍सुचन नम्रताम् ॥
अर्थ : संकटे आली असता मनुष्‍याने धैर्य सोडू नये आणि संपत्तीच्‍या म्‍हणजे उत्‍कर्षाच्‍या काळात नम्रता सोडू नये.

संस्‍कृत भाषेचे सौंदर्य !

माणसाचा आदर्श !
आश्रमान् तुलया सर्वान् धृतान् आहुः मनीषिणः ।
एकतश्‍च त्रयो राजन् गृहस्‍थाश्रमः एकतः ॥ – महाभारत, शांतिपर्व
गृहस्‍थ हा आपली कर्तव्‍ये करून कुटुंबाचे आणि समाजाचे पोषण करतो. म्‍हणून तो सर्वश्रेष्‍ठ !

परराष्‍ट्र धोरणांचे विश्‍लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचे भारताच्‍या प्रगतीविषयीचे विश्‍लेषण

कोरोना महामारी आणि रशिया-युक्रेन युद्ध यांच्‍या परिणामांवर मात करत भारताने राष्‍ट्रीय सकल उत्‍पन्‍नाचा विकासदर ६ टक्‍के स्‍थिर ठेवला आहे !

अधार्मिक असलेल्‍या जावेद अख्‍तर यांनी रामरायाला वंदन करण्‍याविषयी सांगण्‍याचे प्रयोजन काय ?

महर्षि वाल्‍मीकि म्‍हणतात, ‘राम हा साक्षात् धर्म आहे. तो  सगळ्‍यांचाच राजा आहे. त्‍याच्‍याकडे भेदभाव नाहीच मुळी’; पण ‘तो केवळ हिंदूंचाच नाही’, असे म्‍हणणार्‍या व्‍यक्‍तींनी राममंदिराविषयी काय भूमिका घेतली होती ? 

हिंदु संतांवर आघात करणे, हे ख्रिस्‍ती मिशनर्‍यांचे ध्‍येय ! – दिव्‍या नागपाल, हिंदुत्‍वनिष्‍ठ

‘शांतीप्रिय संतांना काही झाले, तरी त्‍यामुळे कुणी प्रभावित होत नाही; कारण आज समाजावर अभिनेत्‍यांचा प्रभाव आहे. हिंदु संतांवर आघात करणे, हे ख्रिस्‍ती मिशनर्‍यांचे ध्‍येय आहे.

हिंदूंनो, सण साजरे करण्‍यामागील उद्देश लक्षात घ्‍या !

देवतांची कृपादृष्‍टी संपादन करणे. धर्मासाठी आणि समाजासाठी ज्‍यांनी जीवन वेचले, अशा संत-महात्‍म्‍यांचे कार्य आणि त्‍यांनी दिलेले ज्ञान यांचे सतत स्‍मरण ठेवणे अन् त्‍यांच्‍याप्रती कृतज्ञता व्‍यक्‍त करणे.