माझ्या मृत्यूनंतर कुराण वाचू नका, तर उत्सव साजरा करा ! – तरुणाची अंतिम इच्छा

तेहरानच्या न्यायालयाने मजीदरोजा याला फाशीची शिक्षा सुनावली होती. हिजाबविरोधी आंदोनाच्या वेळी दोघा पोलीस अधिकार्‍यांना ठार मारण्याचा त्याच्यावर आरोप होता. 

इस्लामी देशांच्या संघटनेचे महासचिव पाकव्याप्त काश्मीरच्या दौर्‍यावर !

इस्लामी देशांना सध्या अनेक समस्या भेडसावत आहेत. त्या सोडवण्याऐवजी काश्मीर समस्येत नाक खुपसणार्‍या इस्लामी देशांच्या संघटनेला समजेल, अशा भाषेत भारताने उत्तर देणे आवश्यक !

फुटबॉलचे धर्मकारण !

भारताचे शत्रू असलेल्या, तसेच भारताची वारंवार कुरापत काढणार्‍या देशाविरुद्ध आम्ही खेळणार नाही’, अशी बाणेदार भूमिका भारतीय खेळाडूंनी घेतल्यास जनतेच्या दृष्टीने ते खर्‍या अर्थाने विजेते ठरतील आणि मग त्यांना वेगळा चषक मिळवण्याची आवश्यकताच उरणार नाही !

हिजाबविरोधी खेळाडू !

इराणी फुटबॉलपटूंकडून भारतीय क्रिकेटपटूंनी बोध घ्यावा ! ‘विविध देशांमध्ये खेळतांना देशाचे प्रतिनिधित्व करणे’ एवढ्यापुरते मर्यादित न रहाता एक जागरूक नागरिक म्हणून स्वतःची भूमिका बजावणे आवश्यक आहे. भारतीय क्रिकेटपटूंच्या हे लक्षात येईल, तो सुदिन !

इराणने इराकच्या कुर्दिस्तानमध्ये केलेल्या क्षेपणास्त्र आक्रमणात १३ जणांचा मृत्यू

इराणच्या ‘इस्लामी रिव्होल्युशनरी गार्ड’ने हे आक्रमण केले आहे. कुर्दिस्तानमधील इराणविरोधी गटांना लक्ष्य करून हे आक्रमण करण्यात आले.

पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी ‘फाळणी दु:खद स्मृतीदिना’निमित्त प्रदर्शन !

देशभरात १४ ऑगस्ट या दिवशी ‘फाळणी दु:खद स्मृतीदिन’ (विभाजन विभिषिका स्मृतीदिन) पाळण्यात येत आहे.

लातूर येथील श्री गोदावरी लाहोटी कन्या विद्यालयात लावण्यात आले क्रांतीकारकांची माहिती सांगणारे फलक प्रदर्शन !

‘श्री गोदावरी लाहोटी कन्या विद्यालया’तील मुख्याध्यापिका सौ. सुनीता बोरगावकर यांच्या पुढाकाराने १० ऑगस्ट या दिवशी विद्यार्थिनींसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारकांची माहिती सांगणारे फलक प्रदर्शन लावण्यात आले होते.

नक्षलवादाला खतपाणी घालणार्‍यांच्या विरोधातील वैचारिक लढाई जिंकणे आवश्यक ! – अधिवक्त्या रचना नायडू, दुर्ग, छत्तीसगड

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘स्वातंत्र्याची ७५ वर्षे – आतापर्यंत नक्षलवाद का समाप्त झाला नाही ?’

इराणमध्ये सार्वजनिक ठिकाणी हिजाब न घालणार्‍या मुलींना अटक !

कुठे सार्वजनिक ठिकाणी धार्मिक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करणारा इराण, तर कुठे सार्वजनिक ठिकाणी धर्मपालन करणार्‍या हिंदूंना विरोध करणारे भारतातील पुरो(अधो)गामी !

भारत सरकारने क्षमा मागण्याविषयीचे अधिकृत पत्र कतार सरकारने मागे घ्यावे, अन्यथा आंदोलन करू !

अशी मागणी का करावी लागते ? भारत सरकारच कतारला पत्र मागे घेण्याविषयी का खडसावत नाही ?