गुहा (अहिल्यानगर) येथील श्री कानिफनाथ देवस्थान हिंदूंचेच !
श्री कानिफनाथ देवस्थान ही हिंदूंची मालमत्ता म्हणून घोषित होईपर्यंत सर्वत्रच्या हिंदूंनी देवस्थानच्या बाजूने संघटितपणे उभे रहायला हवे !
श्री कानिफनाथ देवस्थान ही हिंदूंची मालमत्ता म्हणून घोषित होईपर्यंत सर्वत्रच्या हिंदूंनी देवस्थानच्या बाजूने संघटितपणे उभे रहायला हवे !
बांगलादेशातील या घटनेचा भारतातील बौद्ध धर्मीय निषेध करतील का ?
अशांनी क्षमा मागितली, तरी त्यांच्या मनामध्ये भारताची आणखी फाळणी करण्याचेच विचार आहेत, हे स्पष्ट होते ! अशांना भारतातून दिवाळखोर होणार्या पाकिस्तानमध्ये पाठवणे, हीच मोठी शिक्षा असेल !
इतिहासाचा यापेक्षा विपर्यास तो कोणता ? खरेतर आता हिंदूंनीच अशा अपप्रचाराच्या विरोधात जगाला खरा इतिहास सांगितला पाहिजे आणि ‘अपराधीभाव न बाळगणारे हिंदू’ (अनअपोलोजेटिक हिंदू) झाल्याची राष्ट्रव्यापी मोहीम हाती घेतली पाहिजे !
केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाला प्रमाणपत्र देतांना हे दिसत नाही का ? कि ‘लाच घेऊन प्रमाणपत्रे दिली जातात’, असे त्यांच्यावर होणारे आरोप खरे आहेत, असे समजायचे ?
इस्लामाबाद येथे अज्ञातांनी मौलाना मसूद उर रहमान उस्मानी याची गोळ्या झाडून हत्या केली. तो हिंदू आणि शिया मुसलमान यांच्या विरोधात तो विद्वेषी प्रसार करत होता.
बेंगळुरू (कर्नाटक) येथे १६ आणि १७ डिसेंबर या दिवशी कर्नाटकमधील मंदिर महासंघाचे अधिवेशन पार पडले. या संदर्भात ‘पब्लिक टिव्ही’ या कन्नड वाहिनीवर त्याचे वृत्त प्रसारित करतांना पत्रकार श्री. एच्.आर्. रंगनाथ यांनी मंदिरांच्या सरकारीकरणाच्या विरोधात सूत्रे मांडली.
अशा प्रकारचे विधान करून मुसलमान नेते जाणीवपूर्वक देशात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशांवर सरकारने कारवाई केली पाहिजे !
हिंदूंना धोरण स्पष्ट करायला सांगण्यापूर्वी ओवैसी यांनी वक्फ बोर्डाद्वारे हिंदूंची भूमी बळकावणार्यांना जाब विचारण्याचे धाडस का दाखवत नाही ?
वाराणसी येथील नाझनीन अंसारी आणि नजमा परवीन या राम ज्योती वाराणसीतील मुसलमान भागांत नेतील आणि तेथे ‘भगवान श्रीराम आमचे पूर्वज असून प्रत्येक भारतियाचा डी.एन्.ए. एकच आहे’ या संदेशाचा प्रसार करतील.