अधःपतित लोकशाहीच्या पुनर्निर्माणासाठी श्री समर्थांचे तत्त्वचिंतन !
फाशीची शिक्षा सुनावलेल्या अफझल गुरुला केवळ तो मुसलमान आहे; म्हणून फाशीची शिक्षा देण्याची कुणातच हिंमत नसावी ? इतका षंढपणा जगाच्या पाठीवर कुठेही आढळणार नाही.
फाशीची शिक्षा सुनावलेल्या अफझल गुरुला केवळ तो मुसलमान आहे; म्हणून फाशीची शिक्षा देण्याची कुणातच हिंमत नसावी ? इतका षंढपणा जगाच्या पाठीवर कुठेही आढळणार नाही.
अधिकार नसूनही इंदिरा गांधी यांनी राज्यघटनेच्या प्रस्तावात ‘सेक्युलर’ आणि ‘समाजवाद’ हे शब्द घुसडवणे
२ धर्मांत तेढ निर्माण होईल, अशी ‘पोस्ट’ सामाजिक माध्यमांतून प्रसारित केल्याच्या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा जनक्षोभ उसळेल, अशी चेतावणी सावंतवाडी आणि वेंगुर्ला येथील शेकडो हिंदूंनी पोलीस ठाण्यात जाऊन दिली.
हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यावर वैध मार्गाने प्रयत्न करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने लोक आता कायदा हातात घेऊ लागले असतील, तर ते सरकारांचे, पोलिसांचे अपयश आहे. याचा विचार होणे आता आवश्यक झाले आहे !
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी असा त्याग करणार्यांमुळेच देशात हिंदु राष्ट्र स्थापन झाल्याखेरीज रहाणार नाही !
गुजरातमध्ये हिंदुत्वनिष्ठ भाजपचे सरकार असतांना धर्मांध मुसलमान धमकी देत आक्रमणे करत असतील, तर यावरून आता हिंदूंना केवळ संघटित होणेच नाही, तर स्वरक्षणासाठी प्रशिक्षित होण्याचीही आवश्यकता आहे, हेच दिसून येते.
श्रीराममंदिर बांधल्यानंतर हिंदूंना निवांत बसून चालणार नाही, तर देशात हिंदु राष्ट्र स्थापन करून धर्मांधांवर वचक निर्माण करणे आवश्यक आहे, हेच यातून दिसून येते. हिंदू आताच जागृत होऊन संघटित झाले नाहीत, तर पुन्हा एकदा नवीन बाबर जन्माला येईल !
वारंवार घडणार्या अशा घटनांतून मुसलमान मुलांसमोर इस्लामी आक्रमकांचे उदात्तीकरण केले जाऊन त्यांनी केलेल्या कृत्यांना ‘क्रांतीकारी’ नि ‘आदर्श’ ठरवले जाते, हेच लक्षात येते. तसेच अशा मुलांकरवी कोण अशा कृती करवून घेतो, याचा तपासही व्हायला हवा !
भाजपचे आमदार नीतेश राणे यांचे हिंदूंना पत्रकार परिषदेद्वारे आवाहन
अशा प्रकारे बाबरीचे समर्थन करण्यासाठी पुणे भारतात आहे कि पाकिस्तान अथवा अन्य कोणत्या इस्लामी देशात ? संबंधितांच्या विरोधात कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी !