लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्ये पोलीस अधिकार्‍यांकडून धर्मांधांची पाठराखण !

लव्ह जिहादप्रकरणी पोलीस निरीक्षकाने पैसे घेऊन हिंदु मुलीला धर्मांध  कुटुंबाकडे सोपवणे आणि हिंदु कुटुंबाला फसवणे.

मुसलमान तरुणांनी मुसलमान समाजामध्येच विवाह करावा ! – ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड

मुसलमान तरुण आणि तरुणांनी मुसलमानेतरांशी विवाह करणे इस्लामला अमान्य !

८१ हिंदु कुटुंबांची पलायन करण्याची चेतावणी !

जर धर्मांध अल्पसंख्य असतांनाही बहुसंख्य असणार्‍या हिंदूंचा छळ करतात, तर ते उद्या बहुसंख्य झाल्यास हिंदूंचे अस्तित्वच शिल्लक रहाणार नाही, हे हिंदू लक्षात घेतील का ?

उत्तरप्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्याचे नाव चंद्रनगर ठेवण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेमध्ये संमत

अकबरने त्याचा सरदार फिरोजशहा याला या शहारामध्ये पाठवल्यामुळे त्याचे नाव ‘फिरोजाबाद’ करण्यात आले.

सर्व मुसलमान शिल्पकार भगवान विश्‍वकर्माचे वंशज !

सर्व शिल्पकार भगवान विश्‍वकर्मा यांचे वंशज आहेत. केवळ हिंदूच नाही, तर उत्तरप्रदेश मुसलमान शिल्पकारांनीही भरलेला आहे. बाबर त्याच्यासमवेत शिल्पकार घेऊन आला नव्हता. मध्यपूर्वेत शिल्पकार असूच शकत नाहीत.

देहलीमधील एका उड्डाणपुलावर अवैधरित्या बांधण्यात आली मजार !

उड्डाणपुलावर मजार बांधेपर्यंत देहली प्रशासन काय करत होते आणि अजूनही ती मजार अस्तित्वात असतांना प्रशासन काय करत आहे, हे जनतेला समजले पाहिजे !

मंदिराच्या परिसराची माती चोरणारा धर्मांध पोलिसांच्या कह्यात !

पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये कलंदर याने ‘आध्यात्मिक उपायांसाठी मंदिराची माती आणि पाणी प्यायल्याने लाभ होतो, असे जाणकारांनी सांगितल्याने माती घेतली’, असे सांगितले.

संपादकीय : ‘तुष्टीकरणा’चा संसर्ग !

कोरोना संसर्गापेक्षाही अधिक धोकादायक आहे. तो राष्ट्राच्या मुळावर उठलेला आहे. या संसर्गाचा नायनाट होण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र स्थापना’रूपी लस हेच परिणामकारक औषध असून राष्ट्रप्रेमी हिंदू हे महत्कार्य करतील, हे लक्षात घ्या !

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे ‘पंतप्रधान आवास योजने’चे ८० टक्के लाभार्थी रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमान !

अशांना आधार कार्ड आदी देणार्‍या संबंधित सरकारी अधिकार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करून आजन्म कारागृहातच डांबायला हवे !

(म्हणे) ‘भारतातील एकमात्र मुसलमानबहुल राज्याची भाजपने फाळणी केली !’ – पीडीपीच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांचा आरोप

मुसलमानबहुल काश्मीरमधून साडेचार लाख हिंदूंना विस्थापित कुणी आणि का केले ? सहस्रो हिंदूंना त्यांच्या बायका आणि मुले सोडून जाण्यास मशिदींमधून कुणी सांगितले ? त्यांच्या हत्या कुणी केल्या ? हे मेहबूबा मुफ्ती का सांगत नाहीत ?