जालोर (राजस्थान) येथे चोरीच्या उद्देशाने मंदिरातील वृद्ध पुजार्याची हत्या
कोणत्याही पक्षाचे सरकार असले, तरी ते पुजारी, साधू, संत यांचे संरक्षण करण्यात नेहमीच अपयशी करत असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !
कोणत्याही पक्षाचे सरकार असले, तरी ते पुजारी, साधू, संत यांचे संरक्षण करण्यात नेहमीच अपयशी करत असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !
जर या आरोपींनी हिंदु कार्यकर्त्यांची हत्या केली नाही, तर कुणी केली ? याचा शोध पोलीस पुन्हा घेणार आहेत का ? कार्यकर्त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देणार आहेत का ?
अशा गुन्हेगारांना हीच शिक्षा योग्य ! या शिक्षेची तात्काळ कार्यवाही होणेही तितकेच आवश्यक !
जे देशात दिसून येते, तेच न्यायालयाने सांगितले आहे. या स्थितीला आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्तेच उत्तरदायी आहेत !
युनियनच्या वादातील आर्थिक देवाणघेवाणीच्या कारणावरून जिल्ह्यातील सातपूर येथे भाजपचे मंडल अध्यक्ष अमोल इघे यांची नुकतीच कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती.
समाजातील तरुणांनी स्वतःचे वर्तन चांगले ठेवावे, यासाठी मार्गदर्शन करणारे समाजसेवक आणि ‘समता सैनिक दला’चे निमंत्रक सुनील जवादे यांची ४ अल्पवयीन मुलांनी निर्घृण हत्या केली आहे.
नाशिककरांच्या सहनशीलतेचा अंत !
दोघा तस्करांना अटक
अशा खुनी तस्करांना सरकारने फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे !
केंद्रातील भाजप सरकारने केरळ आणि अन्य राज्यांतील असुरक्षित हिंदुत्वनिष्ठांना संरक्षण पुरवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेच हिंदूंना वाटते !
पाकमधील असुरक्षित हिंदू ! याविषयी काँग्रेसचे नेते का बोलत नाहीत ?