अशा पोलिसांना निलंबित करून त्यांची चौकशी करा !
रांची (झारखंड) येथे विहिंपचे पदाधिकारी मुकेश सोनी यांच्या हत्येच्या प्रकरणी खलारी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फरीद आलम हेच मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप सोनी यांच्या नातेवाइकांनी केला आहे.
रांची (झारखंड) येथे विहिंपचे पदाधिकारी मुकेश सोनी यांच्या हत्येच्या प्रकरणी खलारी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फरीद आलम हेच मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप सोनी यांच्या नातेवाइकांनी केला आहे.
युनूस अंसारी आणि प्रिंस खान यांच्या अवैध बांधकामाला विरोध केल्याने हत्या केल्याचा संशय
विलंबाने मिळालेला न्याय हा अन्याय नव्हे का ?
पुजारी काढून देत असलेला सट्ट्याचा क्रमांक जिंकण्यास योग्य न ठरल्याने हत्या : अशा खुन्यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, तरच इतरांना याचा वचक बसेल !
एरव्ही पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी यांच्या हत्या झाल्यावर आकांडतांडव करणार्या संघटना अन् पुरस्कार वापसी करणारी टोळी हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या झाल्यावर चकार शब्द काढत नाहीत, हे लक्षात घ्या !
या माहितीवर भारतातील एकतरी हिंदू विश्वास ठेवू शकतो का ? अशा प्रकारची माहिती देऊन श्रीनगर पोलीस आतंकवाद्यांच्या अत्याचारांना लपवू पहात आहेत का ? असा प्रश्न उपस्थित होतो !
स्वतःला पुरो(अधो)गामी आणि विज्ञानवादी म्हणवून घेणारे भारतातील लोक याविषयी बोलतील का ? कि धर्मांधांना हे सर्व क्षम्य आहे, असे त्यांना वाटते ?
भारतात पाकप्रमाणे अन्य देशांतील लोकांची जमावाकडून ईशनिंदेच्या नावाखाली अमानुष हत्या होत नाही, हे फवाद चौधरी का सांगत नाहीत ?
येथील ‘ओ.एन्.जी.सी. गॅस कलेक्शन स्टेशन’जवळ असलेल्या ‘त्रिपुरा स्टेट रायफल्स’च्या तळावर ‘रायफल्स’च्या ५व्या बटालियनचा रायफलमन सुकांता दास याने त्याचे वरिष्ठ साथीदार यांना गोळ्या घालून ठार केले.
असे राज्यकर्ते असणार्या देशात निरपराध्यांच्या हत्या होणार नाहीत, तर काय होणार ? याचा विचार करून जागतिक समुदायाने पाकला बहिष्कृत करणे, हाच एकमेव उपाय ! श्रीलंकेने आणि भारताने तरी हा निर्णय घेतला पाहिजे !