रत्नागिरी : राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीसे यांचा अपघातानंतर मृत्यू

रत्नागिरी : राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीसे यांचा अपघातानंतर मृत्यू

सकाळी ज्याच्या विरोधात बातमी येते, त्याच्याच गाडीची धडक बसून पत्रकाराचा मृत्यू होतो. हा योगायोग असू शकत नाही. हा ठरवून घडवून आणलेला घातपात आहे. याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे.

जम्मूमधील हिंदू करत आहेत बंदुका चालवण्याचा सराव !

जम्मूमधील हिंदू करत आहेत बंदुका चालवण्याचा सराव !

जिहाद्यांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी हिंदूंनी घेतला निर्णय

गेल्‍या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्‍याचार आणि देशविघातक कृती यांच्‍या संदर्भातील प्रसिद्धीमाध्‍यमांतून लक्षात आलेल्‍या काही प्रमुख घडामोडी

गेल्‍या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्‍याचार आणि देशविघातक कृती यांच्‍या संदर्भातील प्रसिद्धीमाध्‍यमांतून लक्षात आलेल्‍या काही प्रमुख घडामोडी

या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !

बांगलादेशात मुसलमानांकडून हिंदु व्यापार्‍याची हत्या !

बांगलादेशात मुसलमानांकडून हिंदु व्यापार्‍याची हत्या !

आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणार्‍याला फाशीची शिक्षा !

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणार्‍याला फाशीची शिक्षा !

अशा घटनांत अशीच आणि इतक्याच जलद गतीने शिक्षा होत राहिली, तर गुन्हेगारांना गुन्हा करण्यापूर्वी विचार करावा लागेल !

उत्तरप्रदेशात मदरशातील मुलाने लैंगिक अत्याचार करून एका मुलाची केली हत्या !

उत्तरप्रदेशात मदरशातील मुलाने लैंगिक अत्याचार करून एका मुलाची केली हत्या !

मदरशांत जर वासनांध आणि खुनी मुले निपजत असतील, तर अशा मदरशांवर बंदी घालणे आवश्यक !

बांगलादेशात वर्ष २०२२ मध्ये १५४ हिंदूंच्या हत्या !

बांगलादेशात वर्ष २०२२ मध्ये १५४ हिंदूंच्या हत्या !

बांगलादेशात ही स्थिती आहे, तर पाकिस्तानमध्ये कशी असेल, याची कल्पना करता येत नाही ! इस्लामी देशांत हिंदूंचा होणारा वंशसंहार रोखण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणे आवश्यक आहे !

तमिळनाडूमध्ये हिंदु नेते मणीकंदन यांची हत्या

तमिळनाडूमध्ये हिंदु नेते मणीकंदन यांची हत्या

तमिळनाडूमध्ये हिंदुद्वेषी द्रमुकचे सरकार असल्याने हिंदूंचे आणि त्यांच्या नेत्यांचे रक्षण कसे होणार ?

बिहारमध्ये हिंदू असुरक्षित !

बिहारच्या बसडीला गावामध्ये २७ जानेवारीला धर्मांध मुसलमानांनी मशिदीजवळ अंकित कुमार या तरुणाची क्रिकेटच्या वादावरून हत्या केली. या वेळी त्याचे ३ मित्र घायाळ झाले.