सरकारने ‘ॲट्रॉसिटी’ कायदा रहित करावा ! – अजयसिंह सेंगर, प्रमुख, करणी सेना, महाराष्ट्र राज्य
श्री. सेंगर पुढे म्हणाले, ‘‘ॲट्रॉसिटी कायद्यामुळे जातीजातींमध्ये फूट पडली आहे. सरकार एकीकडे ‘जातीयवाद निर्माण करू नका’, असे आवाहन करते आणि दुसरीकडे ठराविक जातींसाठी वेगळे कायदे बनवते.