कामात हलगर्जीपणा केल्यास कंत्राटदारावर कठोर कारवाई केली जाईल ! – उद्धव ठाकरे

संभाजीनगर शहरातील पाणीपुरवठा योजनेचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा !

भोंग्यांचा विषय आता कायमचा संपवायचा आहे ! – राज ठाकरे, मनसे अध्यक्ष

मशिदींवरील भोंग्यांचा विषय आता कायमचा संपवायचा आहे, असे आवाहन करत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याविषयीचे पत्र घरोघरी पोचवण्याचा आदेश कार्यकर्त्यांना दिला आहे. या संदर्भात त्यांनी केलेले ट्विट पहा …

साकीनाका (मुंबई) बलात्कार प्रकरणातील गुन्हेगाराला फाशी !

वर्ष २०२१ मध्ये साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार करून आरोपीने तिच्या देहाची क्रूरपणे विटंबना केली होती. उपचाराच्या वेळी महिलेचा मृत्यू झाला होता.

शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकात सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्याविषयी केवळ ४ ओळी, तर मोगलांवर पूर्ण पुस्तक ! – अभिनेते अक्षय कुमार

इतकी वर्षे अक्षय कुमार यांना हे ठाऊक नव्हते का ? त्यांच्या यापूर्वीच्या काही चित्रपटांतून हिंदु धर्माविषयी अयोग्य चित्रण होते, तेव्हा ते का गप्प राहिले ?

मुंबईत मराठीत नामफलक न लावणार्‍या दुकानदारांवर महापालिका कारवाई करणार !

मुंबई महापालिकेच्या हद्दीतील सर्व दुकाने आणि आस्थापने यांचे नामफलक ठळक मोठ्या आकारात मराठी अक्षरात ३१ मेपर्यंत करण्यात यावेत, असा आदेश महापालिकेने काढला होता; पण मुदत संपल्याने महापालिकेने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

आफ्रिकन नागरिक असणार्‍या माथेफिरूने केलेल्या चाकूच्या आक्रमणात अनेकजण घायाळ !

पोलीस या प्रकरणी अधिक अन्वेषण करत आहेत.

महाराष्ट्राला १४ सहस्र कोटी रुपयांचा वस्तू आणि सेवाकर परतावा प्राप्त !

केंद्रशासनाकडून महाराष्ट्राला १४ सहस्र १४५ कोटी रुपयांचा वस्तू आणि सेवाकर (जी.एस्.टी.) परतावा देण्यात आला आहे. ३१ मे २०२२ पर्यंतचा हा कर परतावा आहे; मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अजून १५ सहस्र कोटी रुपये कर परताव्याचे बाकी असल्याचा दावा केला आहे.

महाराष्ट्रातील जुन्या वाद्यांचे संग्रहालय करण्याचे शासनाच्या विचाराधीन ! – अमित देशमुख, सांस्कृतिक कार्यमंत्री

राज्यशासनाकडून सांस्कृतिक क्षेत्रातील पुरस्कारांची घोषणा !

मुंबईतील २६९ अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे पालिकेकडून आवाहन !

मुंबईमध्ये २६९ शाळा अनधिकृत असून पालकांनी तेथे मुलांचा प्रवेश घेऊ नये, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. या अनधिकृत शाळांची सूची महापालिकेने संकेतस्थळावर ठेवली आहे. अनधिकृत शाळांवर बंदी घालण्यासह त्यांच्याकडून आर्थिक दंडही आकारण्यात येणार आहे.