इयत्ता बारावीच्या निकालात कोकण विभाग पहिल्या क्रमांकावर !

राज्यात कोकण विभाग ९७.२२ टक्क्यांसह पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर ९६.५२ टक्के निकाल लागलेला नागपूर जिल्हा असून तिसऱ्या क्रमांकावर ९६.३४ टक्के मिळालेला अमरावती विभाग आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांकडे दुर्लक्ष केल्यानेच शत्रू देश कुरापती काढत आहेत ! – नरेंद्र सुर्वे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

‘राष्ट्राचा उद्धार’, हेच ध्येय ठेवून आपण समर्पित झाले पाहिजे. राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रनिष्ठा यांचा त्याग करणे म्हणजे राष्ट्रद्रोह आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी एम्.आय.एम्.कडून महाविकास आघाडीकडे सहकार्याचा प्रस्ताव !

राज्यसभेच्या ६ व्या जागेसाठी भाजप आणि शिवसेना या दोघांना अपक्ष आमदारांच्या साहाय्याची आवश्यकता आहे.

धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित होणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य !

६ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या विषयावर ६ जून या दिवशी राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. राज्यात सुमारे १० धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित करण्यात आले आहेत.

‘जमियत उलेमा-ए-हिंद’च्या वक्तव्यांकडे गांभीर्याने पाहून सरकारने तिच्यावर कठोर कारवाई करावी ! – आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती

‘जमियत उलेमा-ए-हिंद’ने पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर तिकडे न जाता भारतात राहून आज हिंदूंनाच भारताबाहेर जाण्याची चेतावणी देत आहे !

राज्यातील शाळा १५ जूनला चालू होणार ! – वर्षा गायकवाड, शिक्षणमंत्री

वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, १३ जून या दिवशी केवळ पहिलीच्या शाळांसाठी ‘पहिले पाऊल’ हा कार्यक्रम होणार आहे. राज्यात सध्या मास्क कुठेही बंधनकारक नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात परिस्थिती बघून शाळेच्या संदर्भात निर्णय घेतला जाईल.

राज्यसभा निवडणुकीत मतदानाची अनुमती मिळण्यासाठी नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांचा ‘ईडी’कडे अर्ज !

राष्ट्रवादी काँग्रेसचे हे दोन्ही वरिष्ठ नेते आर्थिक अपहाराच्या प्रकरणी सध्या आर्थर रोड येथील कारागृहात आहेत. प्रकृती अस्वास्थाच्या कारणास्तव नवाब मलिक सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.

… तर पुन्हा मास्क वापरण्याचा निर्णय घ्यावा लागेल ! – उपमुख्यमंत्री

कोरोनाच्या तिन्ही लाटांमध्ये राज्यातील जनतेने कोरोनाचा अनुभव घेतला आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली, तर राज्यात पुन्हा मास्क वापरण्याचा निर्णय घ्यावा लागेल !

इयत्ता १२ वीचा निकाल १० जून, तर इयत्ता १० वीचा २५ जूनपर्यंत !

इयत्ता १० वी आणि इयत्ता १२ वीच्या परीक्षा यंदाच्या वर्षी रितसर झाल्या. इयत्ता १२ वीचा निकाल १० जून या दिवशी, तर इयत्ता १० वीचा निकाल २५ जूनपर्यंत लागेल.

मुंबई महापालिकेकडून बंदी घातलेले प्लास्टिक वापरणाऱ्यांकडून ५ कोटी रुपयांचा दंड वसूल !

प्लास्टिकचा वापर करून पिशव्या आणि अन्य उत्पादने सिद्ध करणारे उत्पादक, व्यावसायिक, ग्राहक यांनी पहिल्यांदा आदेशाचे उल्लंघन केले, तर . . . अशी कारवाई करण्यात येणार आहे.