राज्यातील मदरशांचे आधुनिकीकरण करण्यासाठी महाराष्ट्र सरकार निधी उपलब्ध करून देणार !
राज्यातील गड, किल्ले आणि मंदिरे ही राज्यातील बहुसंख्य जनतेची आस्था असलेली स्थाने आहेत. त्यांची दुरवस्था झाली असतांना त्यांच्या जीर्णाेद्धारासाठी राज्य सरकार योजना राबवून आणि समिती गठीत करून निधी देत नाही, हे लक्षात घ्या !