पोलिसांनी हिंदु तरुणीला त्वरित शोधून आणावे !
अमरावती येथे आणखी एक ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण, हिंदु तरुणींच्या पालकांची तक्रार न घेणाऱ्या पोलीस अधिकार्यांना तात्काळ बडतर्फ केले पाहिजे !
अमरावती येथे आणखी एक ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण, हिंदु तरुणींच्या पालकांची तक्रार न घेणाऱ्या पोलीस अधिकार्यांना तात्काळ बडतर्फ केले पाहिजे !
आतापर्यंत मी अमरावती येथील लव्ह जिहादला बळी पडलेल्या मुलींना, त्यांच्या कुटुंबियांना साहाय्य करत आले असून यापुढे जिथे जिथे अशा घटना घडतील तेथील कुटुंबांना मी साहाय्य करणार आहे. देशातील लव्ह जिहाद नष्ट करायचा असून त्याचा प्रारंभ जळगावातून होत आहे.
गुजरातमधील बनासकांठा येथे अलीकडेच ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला. राज्यातील सत्ताधारी भाजपचे आमदार शशिकांत पंड्या यांनी हा मोर्चा आयोजित केला होता. इतर अनेक हिंदु संघटनांनीही त्यांना पाठिंबा दिला. या मोर्च्यामध्ये १० सहस्रांहून अधिक लोक सहभागी झाले होते.
रब्बानी अन्सारी नावाच्या विवाहित मुसलमानाने हिंदु असल्याचे खोटे नाव धारण करून हिंदु अल्पवयीन मुलीशी मैत्री केली. नंतर तिच्याशी लग्न करणार असल्याचे सांगून तिचे लैंगिक शोषण चालू केले. तिच्यावर बलात्कार केला.
सध्या हिंदु नाव धारण करून हिंदु युवतींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवण्याचे प्रकार चालू झाले आहेत. हे रोखण्यासाठी हिंदु युवतींनी सतर्कता बाळगणे आवश्यक !
उत्तरप्रदेशच्या बागपत जिल्ह्यामध्ये ‘लव्ह जिहाद’चे एक ताजे प्रकरण समोर आले आहे. रईस नावाच्या एका मुसलमान तरुणाने स्वतःचे ‘विकास’ नाव सांगून हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले.
बांगलादेशींचे संकट अत्यंत भयावह वेगाने वाढत आहे. बांगलादेशालाही ही घुसखोरी, तसेच हिंदूंविरुद्ध जिहाद रोखण्यासाठी त्याला समजेल अशा भाषेत दरडावणे आवश्यक आहे, अन्यथा बांगलादेशप्रमाणे भारतातही हिंदूंचे अस्तित्व अधिक धोक्यात येईल, हे निश्चित !
अमरावती येथील ‘लव्ह जिहाद’प्रकरणी ४ पोलीस अधिकार्यांकडून दिरंगाई
‘‘हिंदु मुलींच्या धर्मांतराचे सूत्र महत्त्वाचे आहे. अनेक मुलींना या जाळ्यात ओढले जात आहे. अशा विवाह संस्थांवर कारवाई करून संबंधित आरोपींना अटक केली पाहिजे.’’
पीडित मुलीने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी महंमद रईसच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. यापूर्वीही पीडित मुलीच्या कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीवरून महंमद रईस याला अटक करण्यात आली होती.