श्रीरामपूर (नगर) येथे ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटना आक्रमक !
हिंदु धर्माच्या मुळाशी उठलेल्या षड्यंत्राच्या सहस्रावधी घटना घडूनही आज त्यावर आळा घालण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर कायदा येऊ शकलेला नाही, हे दुर्दैवी आहे. सरकारने या प्रकरणाचे सखोल अन्वेषण करून सत्य जनतेसमोर आणावे !