जयपूर येथे लव्ह जिहाद : हिंदु मुलीशी ‘निकाह’ केल्यास मिळतात २५ लाख रुपये !
जर मुलीशी निकाह करू दिला नाही, तर वडील आणि मुलगी यांचा शिरच्छेद करण्याची धर्मांधाची धमकी !
जर मुलीशी निकाह करू दिला नाही, तर वडील आणि मुलगी यांचा शिरच्छेद करण्याची धर्मांधाची धमकी !
जिल्ह्यात यावर्षी जानेवारी २०२२ ते १० जुलैपर्यंत लव्ह जिहादच्या ४६ घटना घडल्या आहेत. याविषयी बाल कल्याण समितीच्या म्हणण्यानुसार या प्रकरणातील बहुतांश मुलींनी सांगितले की, त्यांना अंधारात ठेवण्यात आले आणि त्यांचे बलपूर्वक धर्मांतर करण्यात आले.
हिंदु मुलींशी जवळीक करण्यामागे धर्मांधांचा हेतू कधीच शुद्ध नसतो, हे अनेक उदाहरणांतून सिद्ध होत आहे. हिंदु युवतींनो, धर्मांधांशी जवळीक साधणे धोकादायक आहे, हे लक्षात घ्या आणि त्यांच्यापासून दूर रहा !
मॉलच्या व्यवस्थापनाकडून ८० टक्के कर्मचार्यांमध्ये केवळ मुसलमान पुरुष, तर उर्वरित कर्मचार्यांमध्ये केवळ हिंदु स्त्रिया नेमल्याचा आरोप !
हिंदु युवतींना जाळ्यात ओढण्यासाठी ‘लव्ह जिहाद’ हे सामुदायिक षड्यंत्र आहे. हिंदु असल्याचे भासवून मुसलमान युवक हिंदु युवतींना या षड्यंत्रांतर्गत फसवत आहेत. हिंदु युवतींशी ‘निकाह’ केल्यावर त्यांचा छळ करून त्यांची हत्या केली जाते किंवा त्यांना वेश्याव्यवसायात पाठवले जाते.
देशात प्रतिदिन लव्ह जिहादच्या अनेक घटना घडत असतांनाही सरकारी यंत्रणा त्याविषयी ‘ब्र’ही काढत नाहीत, हे लक्षात घ्या ! धर्मावरील या आघाताच्या विरोधात आता हिंदूंनीच संघटित होणे आवश्यक आहे !
उत्तरप्रदेशमध्ये लव्ह जिहाद कायदा अस्तित्वात आहे; मात्र तेथील मुसलमान पोलीस ‘लव्ह जिहादी’ असून तेच हिंदु मुलींना फसवत असतील, तर हिंदु युवतींनी कुणाकडे न्याय मागायचा ?
इम्रान खान नावाच्या मुसलमान तरुणाने स्वतः ‘सुरेंद्र सिंह’ असल्याचे सांगून एका हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.
ओपी क्षेत्रात ३ मुलांची आई असणार्या किरण सिंह ही हिंदु महिला २ मुलांचा पिता असणार्या महंमद शहनवाज आलम याच्यासमवेत पळून गेल्याची घटना समोर आली आहे.
‘दलित-मुस्लिम भाई भाई’ म्हणून दलित बांधवांना हिंदूंपासून दूर करणार्यांना आता समस्त हिंदूंनीच सनदशीर मार्गाने जाब विचारायला हवा !