आफताब उपाख्य ‘पुष्पेंद्र’ने हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून केला विवाह !
लव्ह जिहादच्या समस्येवर आता केवळ कठोर कायदा करून नव्हे, तर पकडण्यात आलेल्या मुसलमान आरोपींच्या विरोधात कठोरात कठोर कारवाई होणे आवश्यक !
लव्ह जिहादच्या समस्येवर आता केवळ कठोर कायदा करून नव्हे, तर पकडण्यात आलेल्या मुसलमान आरोपींच्या विरोधात कठोरात कठोर कारवाई होणे आवश्यक !
स्वतःला अल्पसंख्यांक म्हणवणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! शिंदे गट आणि भाजप यांच्या राज्यात धर्मांधांचे असे धाडस पुन्हा होऊ नये; म्हणून सरकारने अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !
पोलिसांनी केलेल्या अन्वेषणात ती तिच्या पाकिस्तानी पतीसमवेत त्या इमारतीत रहात होती. पतीनेच तिची हत्या करून तो पाकिस्तानला पळून गेल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणांचे सखोल अन्वेषण करावे, या मागण्यांसाठी आणि हिंदु मुलींचे अपहरण, धर्मांतर आणि ‘लव्ह जिहाद’ यांच्या विरोधात भाजपचे आमदार नितेश राणे आणि माजी आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांच्या नेतृत्वाखाली येथील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयावर ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला.
‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील मुसलमान तरुणांना प्रतिदिन २०० रुपये आणि ‘हिरोगिरी’ करण्यासाठी नवीन दुचाकी दिली जाते. हिंदु तरुणींना फसवणे आणि त्यांचे धर्मांतर करणे हे मोठे षड्यंत्र आहे.
महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ची अनेक प्रकरणे घडून हिंदु तरुणींचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असतांनाही सचिन सावंत याविषयी मूग गिळून गप्प आहेत. धर्मांधांचे लांगूलचालन करणे, हा काँग्रेसचा ‘अजेंडा’च याला कारणीभूत आहे !
भाजप, बजरंग दल, विहिंपचे कार्यकर्ते जागृत असल्यामुळे तरुणी सापडली ! – डॉ. अनिल बोंडे, खासदार
‘कामरान याने हिंदु असल्याचे सांगून माझ्याशी मैत्री केली आणि माझी फसवणूक केली’, असा आरोप पीडित विवाहित महिलेने केला आहे.
मध्यप्रदेशातील खांडवा येथे एका हिंदु मुलीवर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव टाकल्याची घटना समोर आली आहे. मुलगी नर्सिंग महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिच्या गावातील जांबाज मन्सूरी नावाच्या मुसलमान तरुणाने तिला ‘इस्लाम स्वीकारा, नाहीतर.
देहली पोलिसांनी नुकतेच आस महंमद नावाच्या मुसलमान तरुणाला सामाजिक माध्यमावरील बनावट खात्याच्या माध्यमातून हिंदु मुलीला अपकीर्त केल्याच्या आरोपाखाली अटक केली.