
अमरावती – आतापर्यंत मी अमरावती येथील लव्ह जिहादला बळी पडलेल्या मुलींना, त्यांच्या कुटुंबियांना साहाय्य करत आले असून यापुढे जिथे जिथे अशा घटना घडतील तेथील कुटुंबांना मी साहाय्य करणार आहे. देशातील लव्ह जिहाद नष्ट करायचा असून त्याचा प्रारंभ जळगावातून होत आहे. ‘आमचे युवक, महिला आणि मुली यांनी नेमके काय केले पाहिजे ?’ याचा संदेश मी त्यांना नक्की देईन, असे वक्तव्य अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी केले. त्या आणि त्यांचे पती आमदार रवि राणा हे जळगाव येथील ‘महाराणा प्रताप मित्र मंडळा’च्या वतीने आयोजित ‘सामूहिक हनुमानचालिसा पठण’ कार्यक्रमासाठी जळगावला आले होते. ‘पोलीस कोठडीतील १४ दिवस आम्ही हनुमानचालिसाचे पठण केले’, असेही राणा यांनी या वेळी सांगितले.
संपादकीय भूमिकाअसे किती लोकप्रतिनिधी पुढे येऊन म्हणतात ? |
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !